- Home »
- Wardha
Wardha
Maharashtra Rain Alert : आज वादळी पाऊस; पुणे, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांना येलो – ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Alert : संपूर्ण राज्यात मान्सूनची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस पाहायला मिळत आहे.
मुंबई, पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यात जोरदार पाऊस; पुढील 4 दिवसांसाठी अलर्ट जारी; जाणून घ्या अंदाज
Maharashtra Rain Alert : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार
मान्सूनची एन्ट्री पण शेतकऱ्यांनो ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करु नका; जाणून घ्या हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Monsoon : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मान्सूनचे विदर्भासह राज्यात आगमन झाले आहे. मान्सूनचे आगमन झाल्याने नागरिकांसह अडचणीत
भाजपकडून आयारामांना संधी; पक्षात प्रवेश करताच उमेदवारी, निष्ठावंतांची नाराजी उघड
विधान परिषदेच्या १७ जागांपैकी भाजप ११ जागांवर लढत आहे. दरम्यान, महायुतीत जागावाटपावरून प्रचंड रस्सीखेच सुरू होती.
IMD Rain Alert : पुणे, कोल्हापूर, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; अलर्ट जारी
IMD Rain Alert : राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे 22 मे पासून राज्यातील काही भागात
नाशिक वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; पक्षीय गणित काय अन् कोण इच्छूक?
लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वाला वरिष्ठ स्तरावर संधी मिळत नसल्याची खंतही इथ बोलून दाखवली जाते.
Maharashtra Weather Alert : सावधान! राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट; अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert : विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल देखील होत आहे.
लग्नसोहळ्यावर रक्ताची सावली; संपत्तीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याचा वरातीत चाकू हल्ला, काका आणि चुलत भावाचा मृत्यू
एकीकडे लग्नाचा मंगल सोहळा आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी घडलेली दुहेरी हत्या. वर्धा जिल्ह्यातील ही घटना सध्या संपूर्ण राज्याला हादरवून सोडत आहे.
राज्यात आजही धो धो पाऊस; मुंबई, अहिल्यानगर, पुणेसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Rain Alert : राज्यात अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जमिनीच्या तुकड्यासाठी काकू अन् चुलत भावाचे केले कुऱ्हाडीने तुकडे; वर्धा जिल्ह्यातील क्रूर घटना
वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीचा वाद टोकाला गेला आणि त्यातून माणुकसीला काळीमा फासणारी घटना घडली.