काही काळापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आमचं सरकार येऊद्या दोन दिवसांत तुम्हाला पाणी देतो या वाक्याची
चिखलदरा तालुक्यातील कोहना गावातील नागरिकांचे पाणी भरण्यासाठी दिवसातले सहा तास जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील
पावसाला सुरूवात झाली असली तरी मराठवाड्यात पाणी टंचाई कायम आहे. सुमारे २० लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.