‘या’ यात्रांनी देशाचं राजकारण बदललं

राहुल गांधींनी कन्याकुमारी ते श्रीनगर ‘भारत जोडो यात्रा’ काढलीय. राहुल गांधींनी काढलेली पदयात्रा आपल्या देशातली पहिलीच पदयात्रा नाही. यापूर्वी देखील अनेक दिग्गज नेत्यांनी पदयात्रा काढल्या आहेत. आणि त्या पदयात्रांनी देशाचं राजकरण बदलून टाकलं आहे. आता त्या यात्रा कोणत्या आहेत आणि त्या यात्रांनी भारताच्या राजकारणावर काय परिणाम केला ते पाहूया..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube