संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विखे कुटुंबावर टीका केली.
शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही.
जकारणात असेही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला.
पुण्यात काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांना तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पडद्यामागचे सुजय विखे कसे आहेत? यावर तसेच विविध इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.