- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापनेआधीच शंकराचार्य मोदींवर नाराज; नेमकं कारण काय?
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लांचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nishchlanand Sarswati) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली […]
-
‘तत्त्व अन् सत्त्व न बदल्याने निधी मिळण्यास अडचणी’; कोल्हेंची सत्ताधाऱ्यांवर सडेतोड टीका
Amol Kolhe News : ज्यांनी तत्व आणि सत्व बदलली नाहीत, त्यांना निधी मिळत नसल्याची सडेतोड टीका राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हेंकडून अजित पवार गटावर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या शिबिरानिमित्त खासदार कोल्हे अहमदनगर दौऱ्यावर होते. […]
-
वादग्रस्त विषय टाळाच! एकनाथ खडसेंनी भर शिबिरातच आव्हाडांचे कान टोचले
Eknath Khadse On Jitendra Awhad : श्रद्धा, भावना आणि निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळाच, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे शिबिरातच कान टोचले आहेत. दरम्यान, काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरात वादंग पेटलं. आव्हाडांच्या विधानानंतर भाजप आणि शिंदे […]
-
‘राम मांसाहारी’ आव्हाडांच्या विधानावर राष्ट्रवादीने मौन सोडलं; म्हणाले, पक्षाचं..,
NCP News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील कार्यक्रमात प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं. राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून आव्हाडांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केलायं. मात्र, यावर आत्तापर्यंत शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती मात्र, माजी गृहमंत्री अनिल […]
-
Aaditi Tatkare : ‘चांगलं झालं तर आम्ही अन् चुकलं तर दादांकडूनच हे चुकीचं’
Aaditi Tatkare : विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, पण चुकलं तर अजितदादांकडून आणि चांगलं झालं तर इतरांकडूनच, असं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी (Aaditi Tatkare) शरद पवार गटाला सुनावलं आहे. दरम्यान, तटकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तटकरे बोलत होत्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारचा […]
-
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सत्यजित तांबे सरसावले; शिक्षणमंत्र्यांकडे केली मागणी
Ahmednagar News : राज्यातील अनेक ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी नंदुरबारसह इतर जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावेळी कामगारांचे संपूर्ण कुटुंब हे गाव सोडत असतं. त्यामुळे मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित होतो. मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कायद्यानुसार जिल्हा परिषदेने ‘साखरशाळां’च्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडली आहेत. मात्र, अजूनही काही जिल्ह्यात साखर शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर आमदार […]
-
‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप
Eknath Khadse On Rashmi Shukla : आधी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची वर्णी लागलीयं. याआधी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर आता पुन्हा एकनाथ खडसे यांनी शुक्ला यांच्याबाबत […]
-
‘जितेंद्र आव्हाड हिरवा अन् दुतोंडी साप’; रामाबद्दलच्या विधानावर नरेश म्हस्के संतापले
Naresh Mhaske On Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये रामलल्लांवर विधान केल्यामुळे राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड हा महाराष्ट्राला हिरवा […]
-
महाविकास आघाडीत येण्याचा आंबेडकरांचा मार्ग मोकळा! शरद पवारांनी दिला ग्रीन सिग्नल
Sharad Pawar On Prakash Ambedkar : इंडिया आघाडीत (India Alliance) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याबाबत शरद पवार यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा समावेश करुन घ्यावा, असं इंडिया आघाडीला सुचवणार असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास […]
-
‘भपकेबाजीला घाबरु नका, सत्तेत फुकवटा असतो’; जयंत पाटलांची टोलेबाजी
Jayant Patil : आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) अहमदनगरमधील शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर टोलेबाजी केलीयं. मोठा दिलासा! नोव्हेंबर 2005 नंतर रुजू […]









