सुरक्षित डिजिटल जगासाठी एकत्र उभं राहण्याचा संकल्प करु, असा निर्धार अभिनेत्री राणी मुखर्जीने सायबर जनजागृती कार्यक्रमात केलायं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यांचा थरार आणि शिवचरित्रातील थरारक अध्याय रणपति शिवराय आग्रा स्वारी चित्रपट येत्या 19 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
वेदांत दाणी दिग्दर्शित लग्न अन् बरंच काही चित्रपट येत्या 8 मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पंकजा मुंडे यांनी दिलेला त्रास मला रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मांडीवर रडून सांगत होता, आज तिचा आधार वाटतो का? असा थेट सवाल धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी केलायं.
पुण्यातील कोथरुड परिसरातील जय भवानी नगरमध्ये राहणाऱ्या पायगुडे कुटुंबात किरकोळ वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडलीयं.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या आणि बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे.
मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, यांची झेरॉक्सच निघत नाही अशी बोचरी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडूंनी केलीयं.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार सना मीरने तिच्या समालोचनाच्या वेळी "आझाद काश्मीर" चा उल्लेख करून एक नवीन वाद निर्माण केलायं.
अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं.
संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून केलायं.