- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Dhangar Reservation : ‘लवकरच सकारात्मक कृती दिसेल’; राम शिंदेंचा उपोषणकर्त्यांना शब्द
Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वादंग पेटलेलं असतानाच आता पुन्हा एकदा धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुन्हा यशवंत सेनेकडून उपोषण सुरु करण्यात आलं आहे. जोपर्यंत सरकार मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, उपोषणस्थळी भाजपचे आमदार राम […]
-
Sanjay Gadhvi : धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन…
Sanjay Gadhvi Passed Away: ‘धूम’ आणि ‘धूम 2’ या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचे निधन झाले आहे. संजय गढवी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. IND vs AUS Final : ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी का घेतली ? टीम इंडियाच्या धोक्याचं कारण कमिन्सने […]
-
Maratha Reservation च्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं; जरांगे पाटलांची खुलेआम धमकी!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं सोडणार नाही, अशी धमकीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मराठा आरक्षणविरोधी नेत्यांना दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलायं. अशातच मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवरुन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना […]
-
Jarange Vs Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात’; जरांगेंचा भुजबळांना टोला
Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात, त्यांनी कितीही भांडणं लावली तरीही वाद घालायचा नाही’, असा टोला मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal) लगावला आहे. जालन्यातील आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली होती. भुजबळांच्या टिकेला […]
-
India GDP : खुशखबर! भारताचा जीडीपी पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला…
India GDP : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी समोर आली आहे. भारताने जीडीपीमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलर्स टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे पुढील लक्ष्य 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत असणार आहे. 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे. यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री […]
-
नामदेव जाधवांना काळं फासणं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवलं; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्या प्रकरणी लेखक आणि वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांत 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. अशातच शरद पवार ओबीसी असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या […]
-
राहुरी मंदिर वाद प्रकरण; अबू आझमींचा ताफा पोलिसांनी रोखला…
राहुरी तालुक्यातील गुहामध्ये मंदिराच्या जमिनीवरुन सुरु असलेल्या वादाप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी घटनास्थळी भेट देण्यासाठी आले होते. मात्र, अबू आझमी यांचा ताफा पोलिसांनी रोखल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अबू आझमी यांना घटनास्थळी भेट देता आली नाही. यावेळी गावकऱ्यांनीही आझमी यांना चांगलाच विरोध केल्याचं दिसून आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याल तर सरकारला सत्तेतून […]
-
Israel Hamas War : बंदिस्तांच्या सुटकेसाठी इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाबाहेर निदर्शने…
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामध्ये (Israel Hamas War) हमासच्या अतिरेक्यांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे आता जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद उमटत आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी […]
-
जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर
Ahmednagar News : जायकवाडी धरणाला अहमदनगर जिल्ह्यातून पाणी न देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी दिली आहे. जायकवाडी धरणाला अहमदनगरमधून पाणी देण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, सध्याची जिल्ह्याची परिस्थिती पाहता पाणी देऊ नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकच सूर […]
-
‘ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार’; लकेंचं नाव न घेता विखेंचा टोला
Sujay Vikeh On Nilesh Lanke : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe) आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांच्यात शाब्दिक चकमक होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा खासदार सुजय विखे यांनी निलेश लंकेंचं नाव न घेता टोलेबाजी केली आहे. ज्यांची चकली सरळ त्यांच्याच फराळाला मी जाणार असल्याचा टोला […]









