- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा…, नाना पटोलेंचा आरोप
मुंबई : महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]
-
श्री सम्मेद शिखरजी ‘तीर्थक्षेत्र’च राहणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र राहणार असून तीर्थक्षेत्र परिसरात बांधकाम, हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पवित्र स्थळ यापुढे पर्यटन क्षेत्र राहणार नाही. सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. […]
-
शिंदे-फडणवीसांसमोरच अजितदादांच्या नावाची घोषणाबाजी
मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षेनेते अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमधील काही आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्याने ही […]
-
ब्रेकिंग! पटोलेंना डावलले आणि फडणवीसांना भेटले, आमदार थोपटेंच्या मनात काय?
पुणे : कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमाला संग्राम थोपटे गैरहजर राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. बारामतीमध्ये ज्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत, त्याच कार्यक्रमाला दांडी मारुन थोपटे संग्राम थोपटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात […]
-
स्वत:च्या डोळ्यातील मुसळ…. बावनकुळेंना अरविंद सावंतांचा टोला
नाशिक : चंद्रशेखर बावकुळेंना दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळ दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नसल्याचा खोचक टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान बावनकुळेंना दिसत नसल्याने ते कुसळ शोधण्यात व्यस्त आहेत. आता […]
-
ठाकरे-वंचित युतीवर खासदार असदुद्दीन औवेसींनी सोडलं मौन…
मुंबई : प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी दिलीय. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीसंदर्भात चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाल्याचं दिसून येत आहे. अद्याप […]
-
महाराष्ट्रातला माणूस भीक नाही तर…,शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला
पुणे : महाराष्ट्रातला माणूस भीक मागत नाहीतर मोठ्या हिमतीने, कष्टाने संकटांवर मात करत असल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी झाला. त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसापुढे महागाईचे […]
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळेच आयपीएस अधिकारी देवेन भारतींची नियुक्ती?
मुंबई : पोलीस दलाच्या इतिहासात मोठी घटना आज राज्यात घडली आहे. अती प्रतिष्ठित अशा मुंबई पोलीस आयुक्त या पदाच्या समकक्ष असलेल्या “विशेष पोलिस आयुक्त” हे पद निर्माण करण्यात आलं आहे. पोलीस सह आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यावर अधिक चांगलं नियंत्रण ठेवता, यावे यासाठी हे पद निर्माण केल्याचं शासनाने म्हटलं आहे, तर पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा […]
-
विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणं चुकीचं, अतुल लोंढे यांची टीका
मुंबई : विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःची समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. ते म्हणाले, मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली […]
-
ईडीच्या विळख्यात असलेल्या अनिल परबांना धक्का, साई रिसॉर्टवर जप्ती
रत्नागिरी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्तीवर ईडीकडून जप्ती करण्यात आली आहे. अनिल परबांच्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यांची एकूण 10.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. यासंदर्भात ईडीकडून ट्विटरद्वारे माहिती देण्यात आलीय. दरम्यान, या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद […]










