- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Jitendra Awhad : गाईला मिठी कशी.., केंद्राच्या निर्णयाची आव्हाडांनी उडवली खिल्ली
ठाणे : व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एखाद्या चौकात 8 ते 10 गाई आणून ठेवा, तिला मिठी कशी मारायची तेही सांगा, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारच्यावतीने 14 फेब्रवारी व्हॅलेंटाईन डे हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याबाबत पत्रक काढण्यात आलं आहे. […]
-
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर अखेर अजित पवार बोलले..
पुणे : लावणीच्या नावाखाली अश्लिलपणा होता कामा नये, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलीय. सध्या महाराष्ट्रात साततत्याने नृत्यांगणा गौतमी पाटीलवर (Gautami patil) अश्लिल नृत्य करत असल्याचा आरोप होत आहे, त्यावरुन अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. हेही वाचा : Bollywood movie […]
-
अहमदनगर काँग्रेसचं शिष्टमंडळ थोरातांसह पटोलेंची भेट घेणार
अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी काँग्रेस पक्षांतर्गत सुरू आहेत. विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर काँग्रेसचे शिष्टमंडळ आ.थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माध्यमांना दिली आहे. काळे म्हणाले की, सध्याच्या एकूण घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता […]
-
Rahul Gandhi : राहुल गांधींचे ‘ते’ वक्तव्य अखेर हटवले..
नवी दिल्ली – संसदेच्या आधिवेशनात सध्या उद्योगपती अदानीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस नेत्यांनी या मुद्द्यावर सरकार जोरदार हल्लाबोल सुरु ठेवला आहे. खासदार राहुल गांधी या मुद्द्यावर आक्रमक दिसत आहेत. इतके की, आधिवेशनादरम्यान त्यांनी केलेले वक्तव्य संसदेच्या कार्यवाहीतून […]
-
Shashi Tharoor & Narendra Modi : अन् चक्क शशि थरूरांनी केले मोदींचे कौतुक, मोदी म्हणाले..
नवी दिल्ली : संसदेच्या आधिवेशनात विरोधी पक्षांनी रणनितीसह सत्ताधारी भाजप अन् प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. आधिवेशनाच्या काही दिवस आधी हिंडेनबर्ग संस्थेने गौतम अदानीबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालाने विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाले. याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असताना असेही काही हलके-फुलके प्रसंग घडत आहेत. ज्यामध्ये खुद्द […]
-
Health Department Recruitment : भरतीची विचारणा केल्याने अधिकाऱ्याचं अर्वाच्च भाषेत उत्तर
Health Department Recruitment : राज्य आरोग्य विभाग भरतीच्या जाहिरातीबाबत विद्यार्थी आणि आरोग्य अधिकाऱ्यांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्हांला विचारण्याचा अधिकार आहे पण आम्हांला सांगण्याचा अधिकार नसल्याचं एका महिला आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य भरतीच्या परिक्षार्थीला सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत असून या संभाषणात […]
-
Girish Mahajan म्हणाले, 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप…
जिल्हा परिषद भरती (ZP Recruitment) परीक्षेबाबतची सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमधील आवाज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या क्लिपमध्ये विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषदेची भरती कधी होणार? हे विचारताच 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप झाला असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. यासंदर्भातील एक […]
-
“यह कह-कहकर हम दिलको..”, ‘ये हुई ना बात’ म्हणणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी सुनावलं
नवी दिल्ली : “यह कह-कहकर हम..दिलको बेहला रहे है, वो अब चल चुके है वो अब आ रहे है” या शेरोशायरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं आहे. तसेच काही लोकांच्या भाषणातून आम्हांला त्यांचे मनसुबे, योग्यता आणि क्षमता समजत आहे, त्यावर चर्चा होणार आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदीय भाषणात विरोधकांचा […]
-
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना चॅलेंजवर चॅलेंज…
जालना : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना अनेकदा चॅलेंज दिलं मात्र, ते माझं कोणतंच चॅलेंज स्वीकारायला तयार नाहीत, चॅलेंजबद्दल मला एकदा फोन करुन सांगा, असं पुन्हा एकदा आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिलंय. शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे आज जालन्यात बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री शिंदेंना आधी वरळीतून […]
-
Aaditya Thackeray यांच्या गाडीवर दगडफेक झालीच नाही.., पोलिसांचा दावा
औरंगाबाद : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला नसल्याचं औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आलंय. घटनास्थळी असं काहीच घडलं नसून किरकोळ वाद झाला आहे, यामध्ये माध्यमाचा एक प्रतिनीधी जखमी झाल्याचा दावा अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे. काल आदित्य ठाकरे यांचा नाशिकहुन औरंबादकडे नियोजित दौरा होता. सध्या आदित्य […]









