- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मराठवाडा, विदर्भासाठी लढणारे केशवराव धोंडगे हरपले, 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्यांनी सरकारदरबारी अनेकदा मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या […]
-
धर्मवीर आनंद दिघेंनी सुरु केलेली रक्तदानाची प्रथा कायम – मुख्यमंत्री
ठाणे : नवीन वर्षानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची धर्मवीर आनंद दिघे यांची प्रथा आजही कायम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केलंय. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबीराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून एक वेगळाच […]
-
विधासनभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव!
नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यात आला आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस चांगलाच गाजलाय. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा […]
-
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख ठरली!
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं वेध लागलं होतं. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारूली मतमोजणी होणार आहे. यामध्ये नाशिक […]
-
महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी, नाना पटोलेंची मागणी
नागपूर : ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. प्रसार माध्यमांना माहिती देताना नाना […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विदर्भासाठी महत्वाच्या घोषणा
नागपूर : हिवाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी काही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केलीय. यामध्ये विशेषत: जलयुक्त शिवार योजना, सिंचन निर्मिती प्रकल्पाबाबत घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणा? सुरजागड येथे १४ हजार कोटी व ५ हजार कोटी गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना 562 कोटी रुपये मंजूर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना […]
-
एक वर्षानंतर अनिल देशमुख यांची सुटका, ऑर्थर रोड जेलबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची आज कारागृहातून सुटका करण्यात आलीय. त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्या जामिनाला दिलेली स्थगिती वाढवण्याची सीबीआयची विनंती आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून देशमुख हे आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख आता कारागृहाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख […]
-
नितीन देशमुखांना पोलिसाला धक्काबुक्की प्रकरण भोवलं! नागपुरात गुन्हा दाखल
नागपूर : शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी भवनाबाहेर पोलिसांशी असभ्य वर्तन करुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? आमदार नितीन देशमुख यांनी काल रवी भवनाच्या बाहेर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्कीसह त्यांनी पोलिसांशी अर्वाच्च […]
-
मुंबई महाराष्ट्राचीच…कोणाच्या बापाची नाही, देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटक सरकारचा निषेध
नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर अधिकार सांगितल्यास खपवून घेतलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहात ठणकावून सांगितलयं. दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा, अशी मागणी केली. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ज्यावेळी […]
-
कर्नाटकला असा ठराव करण्याचा अधिकार नाही, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य
नागपूर : कर्नाटकला असा ठराव करण्याचा अधिकार नसून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व राज्यांना मान्य करावा लागणार असल्याचं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते म्हणाले, कर्नाटकची जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचा ठराव कर्नाटक सरकारने पास केला आहे, कर्नाटकला असा ठराव करण्याचा काहीही अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालायचा निर्णय सर्व राज्यांना मान्यच करावा लागणार असल्याचं त्यांनी […]










