- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता, अमृता फडणवीसांचं वादग्रस्त विधान…
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरुन राज्यभरात विरोधकांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन असे अनेक मोर्चे निघाले. नुकताच महाविकास आघाडी सरकारकडून सत्ताधारी सरकारविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा अजेंडाच महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांकडून होत असलेली अवहेलना, अवमानकारक वक्तव्ये त्याचबरोबर एकमेकांशी तुलना भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात […]
-
हे योग्य नाही…भुजबळांच्या ‘त्या’ फोटोवर जयंत पाटलांचा सभागृहात आक्रमक पवित्रा
नागपूर : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अतुल भातकळकरांच्या या प्रकाराकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे. सभागृहातला सदस्यचं जर दुसऱ्या सन्माननीय सदस्याचा फोटो मॉर्फ करून सोशल मिडियावर […]
-
कोरोना नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग होणार, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर आता पुन्हा एकदा कोरोना विषाणुने डोकं वर काढलंय. जगभरात कोरोना विषाणुचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार […]
-
मराठा मोर्चाचा फोटो ट्विट करत संजय राऊत आले अडचणीत!
मुंबई : नुकताच महाविकास आघाडी सरकारचा महामोर्चा मुंबईत पार पडला. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा मुंबईत निघाला. मात्र, भाजपकडून हा नॅनो मोर्चा असल्याची हेटाळणी करण्यात आली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चाचा एक फोटो ट्विट करत मोर्चाला किती गर्दी होती, पहा असं आव्हान […]
-
नाकाखालून की आणखी कशाखालून तो संशोधनाचा भाग, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी सरकारविऱोधात अनेक टीक-टिपण्या आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अशातचं विरोधकांनी नाकाखालून आमचं सरकार काढून घेतलंय, त्यांनी नाकाखालून घेतलं का आणखी कशाखालून घेतलंय? तो संशोधनाचा भाग असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. ते म्हणाले, एकीकडं उपमुख्यमंत्री सांगतात की, एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय […]





