- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
राष्ट्रवादी भवन आमचचं, स्वत:हून ताब्यात द्या नाहीतर.., दीपक मानकरांचा आक्रमक पवित्रा
राष्ट्रवादी काँग्रेस भवन आमचंच आहे, स्वत:हुन ताब्यात द्या, नाहीतर थोड्याच दिवसांत नवीन भव्य कार्यालय उभारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिला आहे. सध्या पुण्यातल्या राष्ट्रवादी भवनाचा ताबा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे आहे.त्यामुळे आता पुणे राष्ट्रवादीत कार्यालयाच्या मुद्द्यावरुन नवा वाद पेटणार असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे […]
-
आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास
आत्ता आमच्याकडे 44 प्लसचा आकडा आहे, आगे, आगे, देखो हा आकडा वाढणारच असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार पाटील पहिल्यांदाच जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. WC Qualifiers 2023: नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र, स्कॉटलंडला नमवून केला अंतिम दहामध्ये प्रवेश पुढे बोलताना […]
-
Ahmednagar News : डॉ. नागरगोजे जिल्ह्याचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सांगळेंची पुण्याला बदली
सध्या राज्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुरु आहेत. यातच नगरमध्ये देखील काही महत्वाच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांची पुण्याला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली आहे. Video : अजितदादांची एन्ट्री राजीनाम्याची चर्चा, चेहऱ्यावर टेन्शन अन् शिंदे हसत म्हणाले आमदार… […]
-
नव्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी! महसूलमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना…
राज्यात सुधारित वाळू धोरण तयार करण्यात आले असून धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, जेणेकरून जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल. तसेच अन्य संबंधित विभागांशी समन्वय ठेवत जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल, या दृष्टीने आवश्यक ती कृती तातडीने करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुंबई मंत्रालयात येथे महसूल […]
-
राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं? निवडणूक आयोगाने संकेत दिले..
मागील एक वर्षांच्या कालावधीत घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात निवडणुका होणार असल्याचं दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या सप्टेंबर-आक्टोबर महिन्यात निवडणुका होणार असल्याचे संकेतच दिलेत. विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 कालावधीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार असल्याचं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. अजिदादांना […]
-
देशातली सर्वात महत्वाची व्यक्ती आज साईनगरीत, शिर्डीत मोठा बंदोबस्त तैनात…
देशातली सर्वात महत्वाची व्यक्ती आज साईनगरीत दाखल होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डीमध्ये येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू पहिल्यांदाच शिर्डी दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून शिर्डी शहर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. राष्ट्रपती साई मंदिरात साई समाधीचे दर्शन घेऊन आरती करणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांचे आज शुक्रवारी ७ […]
-
लघुशंका प्रकरण; मुख्यमंत्र्यांनी आदिवासी मजुराचे पायं धुतले, औक्षण करत केला सन्मान…
मध्य प्रदेशातल एका मुजोर तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याच्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावरुन मध्य प्रदेशातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन पेटलेलं असतानाच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीचा सन्मान केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यह वीडियो मैं आपके साथ इसलिए साझा कर रहा हूँ कि सब समझ लें कि मध्यप्रदेश […]
-
Buldhana Bus Accident : ‘तो’ अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर मद्यधुंद बस चालकामुळे?
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळ झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्स बसचा अपघात समृद्धी महामार्गामुळे नाही तर बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानेच झाल्याची शक्यता फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विदर्भ बसचा भीषण अपघात घडला. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याने अपघाताचं कारण समृद्धी महामार्गच असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला […]
-
Maharashtra Rain : रत्नागिरीत पावसाच्या सरी! कोकणासह विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट…
Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. तर कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलायं. तसेच उत्तर महाराष्ट्रासह […]
-
व्यवसायावरुन टीका म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, राऊतांच्या टीकेवर उदय सामंताचं प्रत्युत्तर…
व्यवसायावरुन टीका करणं म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, या शब्दांत उद्योगममंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आधी रिक्षा चालवायचे आता टेम्पो चालवत असल्याचं विनायक राऊत म्हणाले होते. त्यावरुन आता उदय सामंतांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिंदेंचे किती आमदार परतणार? राऊतांनी थेट […]










