- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…
Manipur Violence : मणिपूरच्या महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. सर्वोच्च न्यायालय ते थेट संसदेने या घटनेची दखल घेतली आहे. घटनेतील चार आरोपींना अटकही करण्यात आलीय खरी मात्र, व्हिडिओमध्ये दिसलेल्या दृश्यांनंतर आणि आधीही अनेक गोष्टी घडल्या असून ज्या माध्यमांसमोर प्रभावीपणे आलेल्या नाहीत. व्हिडिओतील पीडित दोन महिला वगळता इतर महिलांना या घटनेची आपबिती माध्यमांना […]
-
Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…
Raigad Irshalwadi Landslide Update : इर्शाळवाडीतल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेसाठी एनडीआरएफचे जवान देवदुतच ठरले आहेत. या महिलेची मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 36 तासांची झुंज यशस्वी झाली आहे. या महिलेला एनडीआरएफच्या जवानांनी जिवंत बाहेर काढले असून या थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत […]
-
‘पुन्हा मोदीच PM बनणार, सीमा एक जासूस’, चिठ्ठी काढत अवध सरकारने सांगितली भविष्यवाणी…
पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर एटीएसने अद्याप सीमाला जासूस ठरवलं नाही पण उत्तर प्रदेशातल्या मथुरामधील अवधेश गुरुजी अवध सरकारने सीमा ही जासूसच असल्याचा दावा केला आहे. बागेश्वर बाबांसारखचं अवधेश गुरुजींचाही दरबार भरतो. या दरबारात निघालेल्या चिठ्ठीतमधून त्यांनी ही भविष्यवाणी केलीयं. यासोबतच पंतप्रधाान नरेंद्र मोदी आणि […]
-
Manipur Violence : जनतेच्या रोषापुढं सरकारने गुढघे टेकले! महिलेची विवस्त्र धिंड काढणाऱ्या चौघांना अटक…
Manipur Violence : जगभरासह देशभरात चर्चेत असलेल्या मणिपूरच्या(Manipur) महिला विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह (Biren singh) यांनी दिली आहे. विवस्त्र महिलेची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. अखेर जनतेच्या रोषापुढं सरकारने गुडघे टेकले आहेत. विवस्त्र महिलेची धिंड काढणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली […]
-
Manipur Violence : ‘महिलांच्या शोषणाची किंमत…’ मणिपूर घटनेवर आशुतोष राणांचं संतापजनक ट्विट…
Manipur Violence : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, मीरा चोप्रानंतर आता प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनीही मणिपूरमधील महिलांच्या विवस्त्र व्हायरल व्हिडिओवर संतापजनक ट्विट केलं आहे. या ट्टिटमध्ये बोलताना त्यांनी इतिहास साक्षी आहे की ज्यावेळी महिलांचे शोषण करण्यात आले त्याची मोठी किंमत बाकीच्यांना चुकवावी लागली आहे. जे काही होतं आहे त्याचे आपल्याला काहीच का वाटत नसल्याचं म्हटलं […]
-
संसदेत प्रफुल्ल पटेल शरद पवार गटासोबत बसले? चर्चांना उधाण…
Parliment session : काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यानंतर शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांचा हात धरला आहे. अजित पवारांसोबतच पटेलही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहे. राज्यात एनडीए सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आता राज्यसभा आणि लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. […]
-
मुंडे-रोहित पवारांमध्ये वाकयुद्ध! पवारांनी ‘जबाबदारी कशी’ विचारताच मुंडेंनी थेट मतदारसंघच काढला…
Mansoon Assembly Session : राजकीय उलथापालथनंतर आता विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या चौथ्याच दिवशी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये घमासान झाल्याचं दिसून आलंय. अजित पवार गटाचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. कृषी खात्याच्या प्रस्तावावर विधानसभेत चर्चा सुरु असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांनी रोहित […]
-
पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले…
Manipur Violence : देशभरात मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन सर्वच स्तरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी फक्त निषेधच नाहीतर कृती करावी, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तूटणार असल्याचं भाकीत केलं आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे. कालपासून मणिपूर […]
-
थोरात-मुनगंटीवारांची जुंपली! तुम्हाला खाली बसावचं लागेल, थोरातांचा मुनगंटीवारांना दम…
Mansoon Session 2023 : राजकीय उलथापालथनंतर अखेर राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे अधिवेशन सुरु असतानाच अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून आत्तापर्यंत 14 जणांचा बळी गेल्याची घटना घडलीयं. त्यावरुन विधानसभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी […]
-
जिल्हाध्यक्षपदाची धुरा येताच आगरकरांनी व्यक्त केला विश्वास! म्हणाले, पक्ष मजबूत…
Abhay Agarkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अहमदनगर जिल्ह्यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा अॅड. अभय आगरकर यांच्यावर सोपवण्यात आलीय. पक्षानं जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे. या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी माझ्याकडून नक्की केली जाईल. आगामी काळात ज्या निवडणुका आहेत यासाठी संघटन […]









