- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
आघाड्यांचे राजकारण फार काळ चालत नाही, मंत्री विखेंचे विरोधकांवर जोरदार टीकास्त्र…
Ahmednagar Political News : आघाड्याचे राजकारण फार काळ चालत नाही, त्यामुळे देशात कितीही पक्षांनी एकत्रित येऊन आघाडीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तरी यशस्वी होणार नाही, नसल्याची जोरदार टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर केली आहे. तसेच देशातही तसा प्रयत्न होत असला तरी त्याला यश येणार नाही. विरोधकांच्या वज्रमूठीला केव्हाच तडे गेले आहे. देशातील […]
-
नाना पटोलेंनी सरकारला दिलं नवीन नाव! म्हणाले, ईडीच्या धाकाने…
सत्ताधारी सरकारवर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला नवीन नाव दिलं आहे. राज्यात ईडीच्या धाकाने ई, डी अन् ए सरकार स्थापन झाल्याची टीका करीत पटोले यांनी सरकारला नवीन नावचं दिलं आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यात आता अजित पवार सहभागी झाल्याने ईडीच्या धाकाने ई, डी अन् […]
-
NCP Crisis : सुभेदार होण्यापेक्षा राजा होणं चांगलं, जितेंद्र आव्हाडांचा दादांना टोला…
NCP Crisis : मोठ्या राज्याचा सुभेदार होण्यापेक्षा लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडून आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारा गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु […]
-
तृतीपंथीयांच्या आंदोलनावर सुषमा अंधारे कडाडल्या! म्हणाल्या, मुजोरांच्या…
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, सत्ता मुजोरांच्या हाती, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे तृतीपंथीयांच्या आंदोलनावर कडाडल्या आहेत. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या तृतीयपंथीयांविषयी केलेल्या विधानानंतर पुण्यात तृतीयपंथीयांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पुण्यात तृतीयपंथीयांनी आंदोलन छेडलं असून नितेश राणेंनी तृतीयपंथीयांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान, […]
-
लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं, MD अन् CEO च्या हत्येआधी आरोपीची इन्स्टा स्टोरी…
“ग्रहावरील लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं”, सोशल मीडियावर अशी स्टोरी बंगळुरात दुहेरी हत्याकांडांतील आरोपीने हत्या करण्यापूर्वी अपलोड केली होती. ही इन्स्टा स्टोरी अपलोड केल्यानंतरच आरोपीने कंपनीच्या MD आणि CEO ची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी हा टेक क्षेत्राशी संबंधित असून तो एक […]
-
खातेवाटपाचं कोडं! दादांची भूमिका ठाम, CM शिंदेंसह फडणवीस, पवार दिल्लीत
मुंबई :शिंदेंच्या बंडानंतर काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला नाही. महत्त्वाच्या खात्यांवर अजित पवार ठाम आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे […]
-
खासदार विखेंकडून पवारांवर जहरी टीका, म्हणाले, उद्धव ठाकरेंसारखाच…
रोहित पवारांवरही (Rohit Pawar) उद्धव ठाकरेंसारखाच परिणाम झाला असल्याची जहरी टीका भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटलांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर भाजपच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर रोख आहे. अशातच भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात असून आता उद्धव ठाकरेंनंतर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. […]
-
मी तर मृत्यूची वाट बघत होते, हुंदका आवरत नीलम गोऱ्हे झाल्या व्यक्त…
Neelam Gorhe News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हत. मात्र, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दलची सगळी हकीकतच सांगितली आहे. मी तर मृत्यूचीच वाट बघत होते, असे […]
-
लोकशाहीत मतदारच सर्व शक्तिमान, पश्चिम बंगालच्या निकालावर रोहित पवारांचं खोचक ट्विट…
सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला तरीही लोकशाहीत सर्वसामान्य मतदारच सर्व शक्तिमान असतो, असं खोचक ट्टिट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यावर ट्विट करत मतदारांनी दंडेलशाहीला झुगारत ममतादीदींच्या पदरात 90 टक्के ग्रामपंचायती टाकल्याचं […]
-
केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ईडी संचालकांना मुदत वाढ नाहीच…
ईडीच्या संचालकाचा कार्यकाळ वाढवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना 31 जुलैपर्यंत कार्यालय खाली करण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच संजय कुमार मिश्रा यांच्या सेवेलाही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं आहे. ममतांचा किल्ला अभेद्य; बंगालमध्ये कमळ कोमेजले तर पंजा रिकामाच सर्वोच्च न्यायालय म्हणाले : अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवणं […]










