- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
तरीही दादांनी दोन मतं देऊन आमदार केलं, धनंजय मुंडेंनी सांगितलं ‘ते’ सिक्रेट
Dhananjay Munde News : उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे परळीत दाखल झाले. मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. मुंडेंवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. त्यानंतर मुंडे परळीच्या वैजनाथ चरणी नतमस्तक झाले आहेत. छोटेखानी घेतलेल्या सभेत धनंजय मुंडेंनी मायबाप जनतेचे आभार मानत पहिल्यांदा जेव्हा […]
-
शिंदेंवर टीका करायचे पण फडणवीसांना.., दादांच्या बंडानंतर काँग्रेस नेत्याचा मोठं विधान…
Balasaheb Thorat : अजित पवार महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करायचे पण देवेंद्र फडणवीसांना मोकळं सोडायचे, असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) सांगितलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब थोरातांनी अजितदादांच्या बंडावर दिलखुलासपणे भाष्य केलं आहे. मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत का जावं लागलं? फडणवीसांनी सांगितलं कारण… थोरात म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीने […]
-
राजकारणातून निवृत्ती घेतोयं, माजी आमदाराने तुरुंगातच घेतला निर्णय…
Vivek Patil : शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील यांनी थेट तुरुंगातूनच पत्र लिहित सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतला आहे. विवेक पाटील यांनी पत्राद्वारे कार्यकर्त्यांचं आभार मानलं असून त्यांनी या निर्णयाबाबत कुठेही वाच्यता न करताच हा निर्णय घेत जाहीर केला आहे. त्यानंतर विवेक पाटील समर्थकांना त्यांनी निवृत्ती का घेतली असावी? हा प्रश्न पडला आहे. जयंत पाटील पवारांची […]
-
मेहबूबा मुफ्तींसोबत सत्तेत का जावं लागलं? फडणवीसांनी सांगितलं कारण…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणशिंग फुंकण्यात आल्याचं दिसून येत आहे. ठाण्यात आज भाजपची महाविजय कार्यशाळा 2024 पार पडली. यावेळी राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या कार्यशाळेत देवेंद्र फडणवीसांनी संबोधन केलं आहे. अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. […]
-
खेडच्या सभेत राज ठाकरेंचा एल्गार, निवडणुकीआधीच केली मोठी घोषणा…
Raj Thackeray : राज्यात राजकीय घडामोडी घडत सुरु असतानाच उद्धव ठाकरेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आपल्या दौऱ्याला सुरुवात केलीय. राज ठाकरे यांनी कोकणातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून ठाकरे आज खेडमध्ये होते. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्यांना आगामी निवडणुकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असणार? याबाबत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. मागील काळात जे […]
-
मध्यरात्री एक वाजता उद्धव ठाकरेंनी फोन केला होता; फडणवीसांनी पुन्हा उघड केली गुपितं…
Dcm Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-ठाकरे गटामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं होतं? ती गुपितं उघड केली आहेत. Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ फडणवीस म्हणाले, 2019 साली भाजप-शिवसेनेला […]
-
आता व्ह़ॉट्सअप ग्रुपमधील दुसऱ्याचा नंबर कुणी पाहू शकत नाही, कारण…
आता व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर सदस्यांना एकमेकांचे नंबर पाहता येणार नाहीत. कारण व्हॉट्सअपकडून नवीन फिचर लॉन्च करण्यात आलं आहे. या फिचरद्वारे युजर्सला आपला नंबर लपवता येणार आहे. म्हणजेत ग्रुपमधील कोणी तुमचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. 48 वर्षांपूर्वी अजितदादा ठरले होते ‘टॉमेटो किंग’; जिल्ह्यात मिळाला होता विक्रमी भाव या फिचरद्वारे आपण जर […]
-
Ncp Crisis : साहेबांची ‘ही’ गुगली असेल तर 4 वर्षांनी कळेल, दादांच्या आमदाराचं मोठं विधान…
Ncp Crisis : शरद पवार साहेबांची ही गुगली असेल तर 4 वर्षांनी कळणार असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केलं आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लहामटे यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कारण पहाटेच्या शपथविधीबाबत तब्बल तीन वर्षांनी शरद पवार यांनी […]
-
Video : पुरामुळे नागरिकांचे हाल! संतप्त महिलेने आमदाराच्या थेट कानशिलातच लगावली…
New Delhi : देशात मान्सून दाखल झाल्यानंतर उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीसह हरयाणात नद्यांना पूर आल्याने सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीसह यमुना नदीच्या पाणी पातळीने उच्चांक गाठला आहे. पुरामुळे नदीतून पाणी वाहण्याची ही पातळी आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे. त्यामुळे दिल्लीसह हरयाणातील सर्वसामान्य नागरिकांकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. #WATCH | Haryana: In […]
-
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल…
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. त्यामुळे राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती […]









