- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
लोकशाहीत मतदारच सर्व शक्तिमान, पश्चिम बंगालच्या निकालावर रोहित पवारांचं खोचक ट्विट…
सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला तरीही लोकशाहीत सर्वसामान्य मतदारच सर्व शक्तिमान असतो, असं खोचक ट्टिट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यावर ट्विट करत मतदारांनी दंडेलशाहीला झुगारत ममतादीदींच्या पदरात 90 टक्के ग्रामपंचायती टाकल्याचं […]
-
केंद्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ईडी संचालकांना मुदत वाढ नाहीच…
ईडीच्या संचालकाचा कार्यकाळ वाढवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दणका दिला आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना 31 जुलैपर्यंत कार्यालय खाली करण्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच संजय कुमार मिश्रा यांच्या सेवेलाही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं आहे. ममतांचा किल्ला अभेद्य; बंगालमध्ये कमळ कोमेजले तर पंजा रिकामाच सर्वोच्च न्यायालय म्हणाले : अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवणं […]
-
Crime : धक्कादायक ! कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याकडून एमडी अन् सीईओची हत्या…
Bengaluru Crime : कर्नाटकात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने कंपनीचे एमडी आणि सीईओची हत्या केल्याची घटना घडली आहे. माजी कर्मचाऱ्याने कंपनीच्या सीईओची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Bangalore shook! MD and CEO killed by ex-employee of private company) Bengaluru, Karnataka | The […]
-
नितीन देशमुखांनी ठाकरेंनाही मागे टाकलं, बावनकुळे-फडणवीसांवर केली जहरी टीका…
Mla Nitin Deshmukh News : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी टीका करण्यामध्ये उद्धव ठाकरेंनाही मागे टाकलं आहे. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली आहे. जो मतिमंद आहे त्याला दुसऱ्यांची काय पारख? असा सवाल करीत देशमुखांनी बावनकुळेंचा समाचार घेतलाय तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला गद्दारांचा, भ्रष्टाचार आणि ईडीचा कलंक […]
-
ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार, 28 टक्के जीएसटी लागणार…
GST Meeting : ऑनलाईन गेमिंग खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. जीएसटी कॉन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. (28 percent gst will be levied […]
-
मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. लोकमान्य टिळक यांना मोदींना पुरस्कार देणं आवडलं नसतं, ते जिवंत असते तर त्यांनीही विरोध केला असता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानात हा पुरस्कार सोहळा पार पडणार […]
-
दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत खलबतं; दिग्गज नेत्यांची हजेरी, लोकसभा निवडणुकीसाठी थोपटले दंड…
New Delhi Congress Meeting : मुलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच काँग्रेस फुटणार असल्याची अफवा भाजपकडून केली जात असून काँग्रेस तुटणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघात तयारी सुरु असल्याचंही पटोलेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे […]
-
15 दिवसांत ‘ते’ लोकं साहेबांकडे फिरणार, आमदार रोहित पवारांचं मोठं विधान…
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठं विधान केलंय. पुढील 10 ते 15 दिवसांत राजकीय परिस्थिती बदलणार असून अजित पवारांसोबत गेलेले लोकं मागे फिरणार असल्याचं भाकीत रोहित पवारांनी केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचा मोठा गट भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्याने राजकारणाचे चित्रच बदलून गेले आहे. त्यावरुन राज्यात मोठा भूकंपच […]
-
माजी मित्र अन् राजकीय प्रतिस्पर्धी ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज; फडणवीसांची उपरोधिक टीका
Devendra Fadnvis News : उद्धव ठाकरे यांच्यावर राजकीय परिस्थितीचा विपरित परिणाम झालाय, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना फडणवीसांना ‘नागपुरचा कलंक’ म्हणत टीका केली होती. त्यावरुन फडणवीस-ठाकरे वाकयुद्ध रंगलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेण्यात आला […]
-
भारतात गरीबांची घट ! 15 वर्षांत 41 कोटी लोकांची गरीबी हटली…
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून भारताचे गरीबीत लक्षणीय घट केली आहे. मागील 15 वर्षांच्या कालावधीत भारतात 41.5 कोटी नागरिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन ते गरीबीच्या पेचातून बाहेर पडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतात मागील 15 वर्षांत जवळपास 41.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या […]









