- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
सावित्रीबाईंबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रकरण; आरोपींच्या मुसक्या नाहीतर फाशीच.., फडणवीसांचाही आक्रमक पवित्रा
सोशल मीडिया तसेच वेबसाईटवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध झाल्याच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत विरोधकांसोबतच राज्य सरकारकडूनही संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली. त्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्याच्या मुसक्या बांधण्याचे तुम्ही बोलत आहात, पण आमचे मत आहे की, अशा […]
-
Mumbai : काय सांगता! इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भलामोठा अजगर, लोकं हादरले…
Mumbai : एका इमारतीच्या 13 व्या मजल्यावर मोठा अजगर चढल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील पश्चिम घाटकोपरमधील एका इमारतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ वन विभागाला माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराला रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे सोसायटीतल्या नागरिकांना मोकळा श्वास घेतला आहे. कर्जत एमआयडीसीच्या प्रस्तावित जागेत नीरव […]
-
Ahmednagar News : पोलिस मित्रांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला, सिनेस्टाईल पाठलाग करून गाठलं पण..,
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात पोलिस मित्रांनी सिनेस्टाईलने पाठलाग करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला आहे. यादरम्यान, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली असून त्यांचे साहित्य पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. श्रीगोंद्यतील खरातवाडी परिसरात ही घटना घडलीयं. उद्धव ठाकरेंचे तेच ते ‘डायलॉग’; स्क्रिप्ट बदलण्यासाठी भाजप आमदाराचं ठाकरेंना खास ‘गिफ्ट’ नेमकं काय घडलं? बुधवारी रात्रीच्या […]
-
School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी…
राज्यात सध्या जोरदार पावसाची बॅटींग सुरु असून भारतातल्या काही भागांत तर पावसाने धुमाकूळच घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रातल्या कोकण भागातंही पावसाचा हैदोस सुरु असून पुढील काही दिवसही अशीच अतिवृष्टी राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल […]
-
Ahmednagar News : शहरात सुविधांचा बोजवारा; शिवसेनेकडून आयुक्तांना कंदील भेट देऊन निषेध…
Ahmednagar News : मागील अनेक दिवसांपासून राज्यात अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा आहे. अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून जीवघेणा हल्ला, हत्या घडल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर आता शहरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने शिवेसेनेच्यावतीने (ठाकरे गट) महापालिकेच्या आयुक्तांना थेट कंदीलच भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा […]
-
राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक गट सत्तेत तर दुसरा विरोधात अन् भाजप.., संभाजीराजेंचा घणाघात…
Sambhajiraje Chatrapti : मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. एवढचं नाहीतर आता शिवसेना पक्षासारखीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुनच आता माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी ‘खास रे टिव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोकपणे आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी, शिवसेनेचा एक […]
-
भाजपच्या ट्विटनंतर राघव चड्डांचा पलटवार! म्हणाले, रामचन्द्र कह गए सिया से…
संसदेतल्या व्हायरल फोटोप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या व्हायरल फोटोवरुन ट्विट करीत त्यांनी एका म्हणीचा कॅप्शनमध्ये उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. संसदमधील कावळ्याने चोच मारल्याचा फोटो दिल्ली भाजपकडून शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये भाजपने राघव चड्डा यांच्यावर टीका केली. त्याचं प्रत्युत्तरच चड्डा यांनी दिलं […]
-
Assembly Session : आमदार कांदे ब्लॅकमेलिंग प्रकरण गाजलं! फडणवीसांकडून चौकशीसाठी सहपोलिस आयुक्ताची नियुक्ती…
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पोलिस निरीक्षकाने ब्लॅकमेल केल्याप्रकरणी या घटनेची चौकशी करण्यासाठी सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं आहे. Inside Story : मोदी सरकार संपूर्ण बहुमतात… तरीही विरोधकांचा अविश्वास प्रस्तावाचा अट्टाहास का? दरम्यान, नाशिकमधील शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पोलिस निरीक्षकाने ब्लकमेल केल्याचा आरोप […]
-
अजितदादांनी सरड्यासारखेच रंग बदलले, नाना पटोले यांची जळजळीत टीका…
अजितदादांनी सरड्यासारखे रंग बदलले, अशी सडकून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केली आहे. दरम्यान, सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता नाना पटोलेंनी अजित पवारांवर जळजळीत टीका केली आहे. विधीमंडळाबाहेर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. Congress : दुष्काळी तालुका […]
-
Congress : दुष्काळी तालुका जाहीर करा! भर पावसाळ्यात आमदाराचं विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन…
Assembly Session : सांगली जिल्ह्याच्या जनतेला पाणी टंचाई कायमच भासत असल्याने सांगली जिलह्यातील जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम सावंत यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केलं आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरु असतानाही विक्रम सावंत यांनी आंदोलन केलं आहे. दरम्यान, सावंत यांच्या ठिय्या आंदोलनामध्ये आमदार जयंत पाटलांसह इतर आमदारांना पाठिंबा दिला […]









