सत्तासंघर्षाबाबत सर्वो्च्च न्यायालायाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले, निवडणूक आयोगाला 6 महिने लागले मग मी 2 महिन्यात निर्णय कसा देऊ शकतो, असं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं आहे. लंडनहुन भारतात दाखल झाल्यानंतर आज राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबद्दल भाष्य केलंय. तसेच मी कोणत्याही दबावाखाली काम करीत […]
NIA Raid : देशात धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्यांवर एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. देशातल्या तीन राज्यांतून एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य एनआयएने मध्यप्रदेशातील भोपाळ, छिंदवाडा, आणि हैद्राबादमधून अटक करण्यात आली असून अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. […]
राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याचं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप… पुढील आठ दिवसांत राज्यात भाजमध्ये मोठे बदल होणार असल्याची शक्यता आहे. भाजप प्रदेश […]
कोरोना काळात महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठकही घेतली असून आढावा आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही […]
नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगले यांनी संताप व्यक्त करीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत नाटकाचे प्रयोग सुरु असून त्याबाबतचे अनुभवांचं काटेरी शब्दांत वैभव मांगलेंनी वर्णन केलं आहे. आर्यन खानला अडकविण्यासाठी वानखेडेने कट कसा रचला ? एसी नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत […]
विठुरायाच्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढपूरात 5 हजार विशेष बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी वारीच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी @msrtcofficial ने राज्यभरातून ५ हजार विशेष […]
राज्याच्या सत्तासंघर्षाचा पेच अद्याप सुटलेला नसतानाच विधानसभा अध्यक्षांनी मोठं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद (whip) भरत गोगावले यांची नियुक्ती बेकादेशीर ठरवल्यानंतर भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, असं विधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) केलं आहे. राहुल नार्वेकर नूकतेच लंडनहुन मुंबईत दाखल झाले असून लंडनहुन परतताच त्यांनी हे विधान केलं आहे. Aryan Khan […]
DRDO Honey Trap Case : हनीट्रॅप प्रकरणात डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरांनंतर आता एक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सचा एक अधिकारीही हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला आहे. एटीएसने केलेल्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, आज प्रदीप कुरुलकरांना पुण्यातल्या विशेष एटीएस न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकल्यानंतर कुरुलकरांनी […]
कोणाच्याही मनासारखे निर्णय मी घेणार नसून कायदेशीर प्रक्रिया 15 दिवसांत झाली तर 15 दिवसांत निर्णय घेऊ अन्यथा वेळ लागणार असेल तर जास्त वेळ घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ब्रिटनचा दौरा संपवून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर मुंबईत विमानतळावर असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला […]
Akola riots : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये घडलेल्या दंगलप्रकरणावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अकोला दंगलीमागचा मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतची चौकशी तातडीने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हरिहरपेठमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान, 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला. लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी […]