- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
मातोश्रीवर तुमच्यासमोर झुकत होतो का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उपरोधिक सवाल…
Sanjay Shirsath On Udhav Thackeray : आम्ही मातोश्रीवर यायचो तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? असा उपरोधिक सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंकडून टोमणे मारल्याचं पाहायला मिळतंय. उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या टीझरमध्येही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीत जाऊन झुकावं लागत असल्याचा […]
-
Ahmednagar Crime : नगरमध्ये हल्ल्यांचं सत्र सुरुच! भर चौकात युवकाला भोसकलं…
Ahmednagar Crime : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये हल्ले करण्याचे सत्र सुरुच आहेत. नूकताच शहरात एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा खून करण्यात आलेली घटना ताजी असतानाच आता एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीयं. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन एका युवकाला भर चौकातच चाकून भोसकलं आहे. ही घटना अहमदनगर शहरातील चाणक्य चौकात घडली. शिंदेंच्या अन् अजितदादांच्या 100 आमदारांना 65 […]
-
‘वडिलांचे आशिर्वाद, जनतेची साथ अन् तुमची ताकद’, ठाकरेंच्या घणाघाती मुलाखतीचा टीझर…
राज्यातल्या राजकीय उलापालथीनंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं आहे. मागील एक वर्षांत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत घेणार आहेत. ही घणाघाती मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै रोजी होणार आहे. या मुलाखतीचा टिझर शिवसेना ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर प्रसिद्ध […]
-
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान…
काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असून समझदार को इशारा काफी है, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या मनात […]
-
ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावतो?, अशोक चव्हाणांचा सवाल…
Mansoon Session : ट्रिपल इंजिन सरकारचा वेग मराठवाड्यातच का मंदावत असल्याचा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे. विविध मुद्यांवर भाष्य करीत अशोक चव्हाण विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. https://letsupp.com/maharashtra#google_vignette चव्हाण म्हणाले, […]
-
जो जास्त विरोध करेल त्यालाच.., निधी वाटपावर जयंत पाटलांची टीका
Mansoon Session : विरोधकांना जो जास्त विरोध करेल त्यालाच जास्त निधी देण्याचं काम राज्य सरकारकडून असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली आहे. नूकताच उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद केली. यामध्ये सर्वच पक्षांच्या आमदारांनी निधी देण्यात आला असून विशेष म्हणजे शिंदे गटाच आमदार भरत गोगावलेंना 150 कोटींची निधी देण्यात […]
-
खाजगी विनोद झाला त्यामुळे तटकरेंची गळाभेट! जयंत पाटलांनी दोन तासांतच दिला चर्चांना पूर्णविराम…
Mansoon Session : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, सर्वच लोकांशी वैयक्तिक संबंध असतात, त्यामुळे गळाभेटीचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर दोन्ही नेते आता आमने-सामने आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे जयंतराव आणि सुनील तटकरे यांनी अधिवेशनात गळाभेट घेतली. या गळाभेटीनंतर राजकीय वर्तुळात […]
-
दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून काय मिळालं?, विधानसभेत पटोलेंचा आक्रमक पवित्रा…
Maharashtra Assembly Session : राज्यातल्या अनेक शाळा बंद असून दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून तुम्हाला काय मिळालं? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे नेते नाना पटोले विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवरं धरलं जात आहे. अशातच आता नाना पटोलेंनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी […]
-
प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला…
Nitin Gadkari : रोखठोकपणे भूमिका मांडणे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख. अशातच आता गडकरी यांनी आपण एका निवडणुकीत कसं हरलो होतो? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवलं, पण आम्ही त्यावेळी निवडणूक हरलो असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी रंगवूनच सांगितला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी […]
-
Manipur : ड्रग्ज माफियाचं CM कनेक्शन? मुख्यमंत्र्यांनी टाकला होता दबाव.., महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप…
Drug Lord Arrested Manipur : हिंसाचाराच्या घटनेने मणिपूर जळत असल्याची परिस्थिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीयं. अशातच आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका ड्रग्ज माफियाला सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दबाव टाकला असल्याचा आरोप मणिपूरच्या पोलिस अधिकारी थौनाजोम ब्रिंदा यांनी केला आहे. ब्रिंदा […]









