- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त सायबर सेलकडून जनजागृती…
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अहमदनगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सेलच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या… व्यसनांमुळे आयुष्याची दुर्दशा होत असून अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांच्या […]
-
Ashadhi Vari : पंढरपुरातील झापाझापीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महत्त्वाचा निर्णय…
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पूर्व तयारीच्या आढाव्यादरम्यान कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासंह इतर अधिकाऱ्यांना झापलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची […]
-
बाळासाहेब थोरातांचा ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनर; सुजय विखेंचा सणसणीत टोला…
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भावी मुख्यमंत्री हे निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असल्याचा सणसणीत टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ या मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावरुन विखेंनी टीका केलीय. विखे भाजपच्या पदाधिकारी […]
-
1947 मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची टीका
आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधींसह स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही लक्ष्य केलं. ते […]
-
Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या…
मी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुल वाहिल्याने भविष्यात होणाऱ्या दंगली थांबल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिल्यानंतर प्रकाश आंबेडकर सत्ताधाऱ्यांच्या रडारवर होते. त्यांच्यावर टीका-टीपण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाष्य करीत डिवचलं आहे. FIR against Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय विरोधात गुन्हा दाखल, काय […]
-
संभाजीराजेंच्या हत्येचं कारस्थान हिंदुंनीच रचलं, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ…
Prakash Ambedkar Speak on Chatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांची कैद आणि क्रूरपणे हत्येसाठी हिंदूच कारणीभूत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येसाठी कोण जबाबदार?. औरंगजेबाला संभाजी महाराजांची कोणी माहिती दिली? कोणाच्या सांगण्यावरुन संभाजी राजांची क्रूरपणे हत्या करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रकाश आंबेडकरांनी दिली आहेत. […]
-
बीआरएसची धडकी! ताफा पंढरपुरात येण्याआधीच नाना पटोले म्हणाले, ही तर…
Nana Patole On BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष पंढरपुरात दाखल होण्याआधीच काँग्रेसला धडकी भरल्याचं दिसून येत आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचं घोषित झालंय. विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’ आता केसीआर यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. यंदाच्या आषाढी वारीला केसीआर […]
-
सिग्नल सुरु करा अन्यथा गाडी अडवू, काँग्रेसचा आयुक्तांना इशारा…
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी […]
-
Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं?
Ajit Pawar News : मी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? असा सवाल विरोध पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी ‘मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्याला दिले खर्चाला पैसे मला […]
-
शांताबाईंना दरमहा मानधनासह घरकुल योजनेचा लाभ, बातम्या प्रसारित झाल्यानंतर सरकारला आली जाग…
Shanatabai Kopargoankar : आपल्या अदाकारीने तमाशा रसिकांना वेड लावणाऱ्या शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांच्या सध्याच्या स्थितीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अखेर सरकारला जाग आली आहे. शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांना दरमहा मानधन ते घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या त्याना द्वारकामाई वृद्धाश्रमाात ठेवण्यात आलं असून आज जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस केली […]










