- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
अजितदादांना ठाकरेंनी दाखवला आरसा, म्हणाले, कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते…
कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या होते, मग अचानक साक्षात्कार कसा झाला? असा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतून भाजप-शिंदे गटासोबत सामिल झालेल्या अजित पवारांवर सडकून […]
-
आदिवासी तरुण लघुशंका प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी पाय धुतलेला ‘तो’ पीडित तरुण नाही? चर्चांना उधाण
आदिवासी तरुण लघुशंका प्रकरण मध्य प्रदेशात चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्या आदिवासी तरुणाचे पाय धुतले, औक्षण करीत त्याचा सन्मान केला होता, तो तरुण लघुशंका प्रकरणातील नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणावरुन विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या केल्या जात आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसकडून ट्विट करीत ‘खरा पीडित बेपत्ता आहे का? शिवराजजी, […]
-
मी ‘नागपुरचा कलंक’ तर तुम्ही ‘कलंकीचा काविळ’, देवेंद्र फडणवीसांचं सडेतोड प्रत्युत्तर…
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनीही उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना ट्विटर पोस्ट शेअर करीत ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. यावेळी ठाकरेंनी नागपुरातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचा ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’ असा उल्लेख केला. […]
-
अपात्र आमदारांचा निर्णय कुठं अडलायं? विधानसभा अध्यक्षांनी एका वाक्यात सांगितलं…
जोपर्यंत मूळ पक्ष कोणाचा आहे? याची खात्री होत नाही तोपर्यंत आमदार पात्र/अपात्रतेवर निर्णय घेणं अवघड असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यात अद्याप शिवसेना पक्षात सुरु असलेला संघर्षावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मोठ्या गटाने भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दिलायं. त्यावरुन राजकारण तापलेलं आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या निर्णयाला […]
-
‘ती’ ऑडिओ क्लिप ते फडणवीसांची अवस्था? उद्धव ठाकरेंनी सगळचं बाहेर काढलं…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहन होईना अन् सांगताही येईना अशी झाली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भर सभेत फडणवीसांचं राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याच्या विधानाची ऑडिओ क्लिप ऐकवत त्यांनी खिल्लीही उडवली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस […]
-
ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंची खोचक टीका, म्हणाले, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची…
उद्धव ठाकरे राजकारणाच्या खालच्या स्तरावर उतरलेत, म्हणूनच ते आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घेत असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिराचं दर्शन घेऊन सुरुवात केलीय, त्यानंतर वाशिम, अमरावतीत छोटेखानी सभा घेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला […]
-
तुम्ही तरबेज आहातच; CM शिंदेंसमोरच अजितदादांचे गिरीश महाजनांना शालजोडीतून टोमणे
गिरीष महाजन तुम्ही तरबेज आहातच, पण राज्यात आता तीन पक्षाचं सरकार त्यामुळे आता राष्ट्रवादीचेही झेंडे लावत चला, असे शालजोडीतून टोमणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मारले आहेत. दरम्यान, धुळ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार जनतेला संबोधित करीत होते. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात असून […]
-
ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, रामदास कदमांनी पुन्हा डिवचलं…
उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसून हा अधिकार फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि शिवसैनिकांना असल्याचं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवसांसाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ठाकरेंकडून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यावरुन रामदास कदमांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंसह […]
-
मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडी धरणाचं पाणी पिण्यासाठी आरक्षित…
पावसाने तोंड फिरवल्याने मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 26.93 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत धरणातून पाणी सोडलं जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. State School : राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा […]
-
Udhav Thackeray : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही.., उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट मैदानातच बोलवलं
Udhav Thackeray News : मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या, असं खुलं चॅलेंजच माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे. दरम्यान, विदर्भ दौऱ्यादरम्यान, अमरावातीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान भारतातच, ट्विटरने काश्मीरमध्ये लोकेशन दाखून पाकिस्तानला दिला मोठा झटका पुढे बोलताना उद्धव […]









