- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
अखेर सासू-सुनेचा वाद मिटला! चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदचं कौतुक
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद (Uorfi Javed) यांचा वाद अखेर मिटल्याचं दिसून येतंय. ऊर्फी जावेद आता पूर्ण कपडे घालत असल्याने चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीचं कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांच्याकडून ऊर्फीला तिच्या परिधान केलेल्या कपड्यांवरुन धारेवर धरलं होतं. अखेर त्यांचा वाद आता मिटल्याचं दिसून येत आहे. […]
-
बागेश्वर बाबावर देहू संस्थानच्या विश्वस्तांची कृपा…
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांना (Bageshwar Baba) आम्ही माफ करत असल्याचं स्पष्टीकरण देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिलंय. या प्रकरणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी कृपा करत त्यांना माफ केलंय. मोरे म्हणाले, संत तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना […]
-
Nashik Graduate Constituency : ‘हे’ भाजप कार्यकर्ते कसे विसरणार, काँग्रेसचा पदाधिकारी संतापला
अहमदनगर : सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या नरेंद्र मोदींना काळं फासलंय, आता हे भाजप कार्यकर्ते कसे विसरणार आहेत? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे?, असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी केलाय. तसेच सत्यजित तांबे यांच्यावर टीकेची तोफ डागलीय. दरम्यान, भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना […]
-
Marathi Literary Conference : वर्ध्यात 17 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन: अध्यक्षपदी साहित्यिक चंद्रकांत वानखेडे
वर्धा : 17 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन ( Rebel Marathi Literary Conference) येत्या 4 व 5 फेब्रुवारीला वर्धा येथे होणार आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका अभिनेत्री रसिका अय्युब (Rasika Ayyub) यांच्या हस्ते तर समारोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील(B.G. Kolse Patil) यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्षपद […]
-
Bageshwar Baba संत तुकाराम महाराजांबद्दल बरळले, नव्या वादाला तोंड
रायपूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Baba) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानावर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी दररोज मारहाण करीत होती, म्हणून त्यांनी देवाचा धावा केल्याचं […]
-
Love Jihad : मुंबईत हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा; धर्मांतर विरोधात आक्रमक भूमिका
मुंबई : मुंबईतील दादर परिसरांत लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुंबईतील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसह शिंदे गटाच्या नेत्यांनी या मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवाजी पार्कमधून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये लव जिहादविरोधी आणि धर्मांतराविरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी […]
-
महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार; पुरस्कारांमध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह इतर विविध […]
-
दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, तर परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार
नवी दिल्ली : दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण, परशुराम खुणे यांना पद्मश्री यांच्यासह 26 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे (Zadhipatti ke Parshuram Komaji) यांच्यासह 26 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे […]
-
तांबेंसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे […]
-
Atul Londhe : धमक असेल तर.., अतुल लोंढे देवेंद्र फडणवीसांना थेट बोलले
मुंबई : जुनी पेन्शन योजना(Old pension scheme) लागू करण्याची ‘धमक’ असेल तर मग पाच वर्षे मुख्यंमत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी झोपा काढल्या का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. अतुल लोंढे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]









