- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
अंनिसला धक्का! बागेश्वर महाराजांना पोलिसांची क्लीनचिट
नागपूर : नागपूर पोलिसांकडून धीरेंद्र कृष्ण बागेश्वर महाराजांना(Bageshwar Maharaj) क्लीनचिट देण्यात आली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या नागपूरातील रामकथेच्या कार्यक्रमात अंधश्रध्दा पसरवित असल्याचा आरोप अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव (shyam Manav) यांनी केला होता. त्यांनी बागेश्वर महाराजांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासानंतर बागेश्वर महाराजांना पोलिसांकडून क्लीनचीट देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त […]
-
Sushma Andhare : माझा हा प्रश्न अमितशेठजींना.., सुषमा अंधारेंचा आशिष शेलारांना सल्ला
पुणे : जर उध्दव ठाकरे अपयशी होते तर भाजपचे नेते अमित शाह(Amit Shah) त्यांची पाऊले मातोश्रीच्या उंबरठ्यावर का झिजवत होते. हा प्रश्न आशिष शेलारांनी(Aashish Shelar) एकदा त्यांना विचारावा, असा सल्ला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare Press Conference) यांनी दिला आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आशिष शेलारांवर टीकेची तोफ […]
-
Sushma Andhare : फडणवीसांना कुठल्या गुन्ह्याची भीती वाटते?; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
पुणे : देवेंद्र फडणवीस यांना नेमक्या कुठल्या गुन्ह्यांची भीती वाटतेयं, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnvis) केला आहे. अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. फडणवीसांनी मला आत टाकण्याचा डाव होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या […]
-
Ahmednagar News : प्रत्येक उपकरणाचं मूळतत्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं, नरेंद्र फिरोदिया यांचं आवाहन
अहमदनगर : अहमदनगर शहरातील बजरंग विद्यालयात आज 50 वे शहरास्तरीय गणित विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाचं उद्घाटन संपन्न झालं. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Javle) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी दीप प्रज्वलन करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. गणिताचे जीवनातील महत्त्व विज्ञानाचे महत्त्व उदाहरणासहित अधोरेखित करुन […]
-
साखर कारखान्यांचे सक्षमीकरण होणार, अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली : राज्यातील साखर उद्योग सक्षम करण्यासाठी, या क्षेत्रासमोरील अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit shah) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील साखर उद्योगांना अधिक भक्कम करण्यासाठी आणि त्यापुढील […]
-
Aaditya Thackeray : टक्केवारीचं गणित फडणवीसांकडे.., आदित्य ठाकरेंनी शिंदेंनंतर फडणवीसांनाही घेरलं
मुंबई : टक्केवारीचं गणित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) अधिक माहित असल्याचं टोला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aadity Thackeray) यांनी लगावला आहे. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एका पत्रकाराकडून ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. ते म्हणाले, विविध विकासकामांच्या लोकार्पणावर […]
-
Aaditya Thackeray : दावोस दौऱ्याबद्दल समोरासमोर बोलू.., आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान
मुंबई : दावोसला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) राज्यासाठी काय आणलंय, त्यासंदर्भात बोलण्यासाठी समोरासमोर या असं खुलं आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यासाठी राज्यातील जनतेचे 35 […]
-
Atul Londhe : ‘ती’ परंपरा भाजप सरकारचीच…,अतुल लोंढेंनी घेतला फडणवीसांचा समाचार
मुंबई : विरोधकांना राजकीय वैमनस्यातून जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपाचीच असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul londhe) यांनी केला आहे. यावेळी अतुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांचा (Devendra Fadnvis) चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलंय. फडणवीसांचे आरोप हास्यास्पद तर आहेच पण ‘चोराच्या उलट्या बोंबा’ प्रकारातील असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. लोंढे म्हणाले, […]
-
‘अवमानजनक बोलणाऱ्यांवर…’ Raj Thackeray म्हणाले
मुंबई : देशासह राज्यात गेल्या काही नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरली जातेयं, अशा नेत्यांवर प्रसारमाध्यमांनी बॅन टाकण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावर आता राज ठाकरेंनी आपलं मत मांडलंय. राज ठाकरे पुढे बोलताना म्हणातात, विकासाचं व्हिजन कुठुन सुरु […]
-
मंत्रिमंडळ विस्ताराचे दिल्लीत खलबतं? कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज दिल्लीत बैठक पार पडत आहे. ही बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. बैठकीत नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप गुलदस्त्यात असून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार यासंदर्भात चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी […]









