झारखंडच्या निवडणुकीत यंदा नेते मंडळींची मुले, मुली आणि पत्नींच्या तुलनेत सुनांचा दबदबा दिसून येत आहे.
प्रदूषणामुळे यंदा लोकांमध्ये ड्राय आय सिंड्रोम (Dry Eye Syndrome) समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
संजय पाटील तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव जिल्ह्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांत बदल करणार आहेत.
झिम्बाब्वे संघाने पहिल्या टी 20 सामन्यात सर्वात मोठी धावसंख्या उभारली. नंतर क्रिकेटमधील सर्वात मोठा विजयही साकारला.
माजी खासदार शिवाजी माने यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे.
निवडणुकीत लोकांची जास्त मते मिळवलेला उमेदवार कदाचित पराभूतही ठरू शकतो. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण असे घडू शकते.
पिंपरी चिंचवड मतदारसंघाबाबत शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नाना काटे यांनी दिली आहे.
प्रियंका गांधी आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी एक मोठा रोड शो आयोजित करण्यात आल आहे.
लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.