वाजपेयी यांच्या काळात पक्षाला आरएसएसची गरज लागायची कारण त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता. पण आज आम्ही विस्तारलो आहोत. भाजप आता स्वतःत स्वतःला चालवत आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे.
उद्या ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणतील मला वाटतं की आता आरएसएसलाही धोका आहे. भाजप आरएसएसवरही बंदी आणेल
विदेशात जाऊन नोकरी करण्याचं अनेक भारतीयांचं स्वप्न असतं. यासाठी मोठी मेहनतही घेतात. परंतु, फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात. अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत.
आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी असा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गौतम गंभीरला दिल्याची माहिती आहे.
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.
सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आराखडा अंतिम करण्याच्या सूचना दिल्या.