देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार आणलं आहे. लोकांनी तिसऱ्या वेळेस सरकारवर विश्वास टाकला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
लोकसभेतील चुका शोधून त्या पुन्हा होणार नाही याची काळजी विधानसभे घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या.
ओडिशाची सत्ता गमवणाऱ्या बीजेडी प्रमुख नवीन पटनायकांनी स्पष्ट केले आहे की त्याचा पक्ष राज्यसभेत केंद्र सरकारचा विरोध करील.
टी 20 विश्वचषकात जिगरबाज खेळ करणाऱ्या अफगाणिस्तानचा सेमी फायनल सामन्यात दणदणीत पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री घेतली
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर आणखीही काही खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे.
भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. भारतीय संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री घेईल.
युरोपीय संघाने चीनच्या 19 कंपन्यांवर निर्बंध लादले. युक्रेन युद्धासाठी रशियाला हत्यारे दिल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष असेल.
मविआ विधानसभा निवडणूक एकत्र लढतील पण त्यांच्याकडून मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही.