- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘राज्यात ट्रिपल इंजिन नाही तर तीन पायांचं जनावर सत्तेत’; काँग्रेस नेत्याचा खोचक टोला
P. Chidambaram on Maharashtra Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांचा गट सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यात आता तीन इंजिनचे सरकार असल्याचा दावा शिंदे गट व भाजपातील नेते मंडळी करत आहेत. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते या सरकारवर टीका करत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री पी. […]
-
‘टोमॅटो-टोमॅटो काय करता, परवडत नसेल तर खाऊ नका’; सदाभाऊंनी फटकारले!
Sadabhau Khot : सध्या टोमॅटोचे भाव प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचा त्रास वाढला आहे. या वाढलेल्या दरावरून आता राजकारण सुरू झाले असून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. टोमॅटो मिळाले नाहीत म्हणून कुणी टाचा खोरून मेले का, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. टोमॅटो काय करताय सिलिंडर महाग झालाय त्यावर अनुदान […]
-
राष्ट्रवादीचे आमदार भाजपाच्या गोटात का शिरले?; राऊतांनी केला ‘त्या’ घोटाळ्यांचा खुलासा
Sanjay Raut : शिंदे फडणवीस सरकारमध्ये येऊन अजित पवार गटाला दहा दिवस उलटून गेले आहेत. आता या आमदारांना कोणती खाती द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून या गटावर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका करत या आमदारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचा […]
-
‘आमदारांंच्या कोटाची साईज बदलली, तरीही मंत्रीपद नाही’; राऊतांची खोचक टीका
Sanjay Raut News : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत […]
-
Maharashtra Politics : बच्चू कडूंचा आरपारचा मूड? म्हणाले, मला फोन आलाय, आजच निर्णय घेणार
Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली […]
-
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तटकरेंनी थेट दिवसच सांगून टाकला
Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतर खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) झालेले नाही. शिंदे गटाचे आमदार तर मागील एक वर्षापासून मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. खातेवाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक झाली मात्र,या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. […]
-
‘त्याच लोकांनी प्रश्न विचारले, उत्तरही तेच देतील’; अजितदादांना पाटलांचा खोचक टोला
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला खोचक टोले लगावले आहेत. अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी विचारले होते. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न […]
-
Delhi Flood : दिल्लीत पुराने हाहाकार! केजरीवालांनी सांगितलं कशामुळे आलं संकट?
Delhi Yamuna Flood : राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे 1978 मधील 207.49 मीटरचा आतापर्यंतचा रेकॉर्डही मोडला गेल्याचे दिल्ली जल प्राधिकरणाने सांगितले आहे. आज दुपारी नदीतील पाणी 207.55 मीटर या पातळीवर वाहत होते. या प्रकाराने दिल्ली सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्वाची बैठक घेण्यात आली. नदीतील पाण्याची […]
-
‘संजय राऊतांचा बळी गेला, सांगितलं तेच त्यांना बोलावं लागतं’; गोऱ्हेंनी सांगितलं ‘ते’ सत्य
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दलही धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या प्रत्येक आमदारकीच्या […]
-
‘मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलच काम करेन, महिला-पुरुषांत फरक असतोच ना’; गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढत चालली आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले […]










