- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
फुलाला मिळालं मोदींचं नाव, अचानक गाठलं पाकिस्तान; मोदींच्या ‘त्या’ दौऱ्यांचा झाला सुपर इव्हेंट!
PM Modi’s Popular Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. काही ठिकाणी त्यांना विरोध झाला तर काही ठिकाणी त्यांनी केलेल्या कृतीचे […]
-
सुरुवातीलाच धुसफूस! मंत्र्याच्या वक्तव्याने काँग्रेस अडचणीत; कर्नाटकात शिवकुमारांचं काय होणार ?
Karnataka Congress : कर्नाटकातील निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावर मोठ्या मुश्किलीने तोडगा काढत काँग्रेसने (Karnataka Congress) सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांना माघार घ्यायला लावली. आता कुठे सुरळीत होत असल्याचे वाटत असतानाच एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सिद्धरामय्या सरकारमधील (Siddaramaiah Cabinet) कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील […]
-
जयंत पाटलांच्या चौकशीवर देशमुख भडकले; म्हणाले, ‘त्यांच्या’कडून राष्ट्रवादी काँग्रेसला..
Anil Deshmukh on MVA seat Sharing : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची काल ईडीने चौकशी केली. यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही काल आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची चौकशी झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil […]
-
‘आता घोडामैदान जवळच आहे’; मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्घावर निकाल (Maharashtra Political Crisis) दिल्यानंतर आमदार अपात्रतेचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. यावर अध्यक्षांनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दुसरीकडे मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Maharashtra Cabinet Expansion) खमंग चर्चा झडू लागल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिशेने सरकारने हालचाली सुरू केल्या असून किती जणांना आणि कुणाला मंत्रीपदे […]
-
तुमच्याच 19 जागा मग काँग्रेस-राष्ट्रवादीचं काय? शिरसाटांचा राऊतांना खोचक सवाल
Sanjay Raut vs Sanjay Shirsat : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही लोकसभेच्या जागांबाबत दावा केला होता. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर […]
-
Congress : ‘सोलापूर, माढा जिंकायचं अन् राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवायचं’ : पटोलेंनी सांगितलं 2024 चे टार्गेट
Nana Patole : देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना टक्कर देणारा आणि पंतप्रधानपदाचा विरोधी उमेदवार कोण याची चर्चा होत असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नावच जाहीर करून टाकले. पटोले म्हणाले, आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करायचे आहे. राहुल गांधी 2024 मध्ये पंतप्रधान […]
-
Karnataka : ‘मी नाखूश माझ्या घरी येऊ नका’, जिंकल्यानंतरही शिवकुमारांचे अजब बोल
Karnataka : कर्नाटकात काँग्रेसने (Karnataka) 136 जागा जिंकत सरकारही स्थापन केले आहे, सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. असे असले तरी काँग्रेसला कर्नाटक सर करण्यात मोलाचा वाटा उचलणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाखूश आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना एक खास आवाहन केलं आहे. शिवकुमार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 135 […]
-
‘राष्ट्रवादी मोठा भाऊ, रोहित पवार म्हणतात आम्ही तर ट्विन्स’; नेमका रोख कुणाकडे?
Rohit Pawar on Ajit Pawar’s Statement : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला आहे. यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. […]
-
‘पवारसाहेब शब्द टाका, शेतीतील मजुरीचा प्रश्नच मिटेल’; पोपटरावांनी शरद पवारांकडे धरला आग्रह
Ahmednagar News : तापमान वाढीचे संकट आपल्यासमोर आहे. शेतीला या तापमानवाढीचा धोका आहे. शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकरी व कष्टकरी दोघांनाही न्याय द्यायचा आहे. पण भविष्यात शेतकरी आणि कष्टकरी यांच्यात संघर्ष सुरू होईल का अशी भीती वाटायला लागली आहे. शेतीच्या मजुरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर रोजगार हमी योजनेत […]
-
शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर..
Sharad Pawar on Shevgaon Riots : अहमदनगर जिल्हा (Ahmednagar) हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. अनेक ऐतिहासक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. त्यानंतर आम्ही वाचले की याच जिल्ह्यात शेवगावला दोन तीन दिवस बाजारपेठ बंद. जातीजातीत अंतर वाढतंय. संघर्ष होतोय. हे काम काही शक्ती करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणं, लढा देणं हे काम तुमच्या माझ्यासमोर […]










