- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘गोपीचंद पडळकर एक तमासगीर’.. चिडलेल्या सावंतांची पडळकरांवर आगपाखड
नागपूर : विरोधी पक्षांवर सडकून टीका करत सरकारची बाजू सांभाळणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर हे एक तमासगीर आहेत, अशी जहरी टीका सावंत यांनी केली. आजपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार (MVA) असतानाही कामगारांनी आंदोलन केले होते. […]
-
Maharashtra : ठाकरे गटाची चाल, मुख्यमंत्री शिंदेंविरोधात आणणार अविश्वास ठराव ?
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांत शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्यात आता ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटाकडून शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या […]
-
Mohit Kamboj : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी शंभर वेळा फोन केला…
Mumbai : शिंदे गटात येण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभरवेळा फोन केले असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यासोबत 22 जूनला बंडखोर आमदारामध्ये सामील करुन घेण्याचाही विनंत केली होती, असंही कंबोज यांनी म्हटलयं. कंबोज यांनी भास्कर जाधव यांची खरी कहाणी एका व्हिडिओद्वारे ट्विट करुन सांगितली आहे. […]
-
गाडीत ड्रग्स टाकल्याशिवाय मोका लावता येणार नाही; ‘त्या’ कटाचा गिरीश महाजनांनी केला धक्कादायक खुलासा
मुंबई : मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव पोलिसांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांना ताब्यात घेतले. या प्रकरणावर भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पेनड्राइव्ह प्रकरणाचा उल्लेख करत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. महाजन म्हणाले, की माझ्या गाडीत गांजा टाका, […]
-
चक्क सॅटेलाइटद्वारेच EVM चा ताबा, यामागे मोठे षडयंत्र; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप
गडचिरोली – ईव्हीएम (EVM) मशीन हॅक केल्या जातात. या मशीन हॅक करणे खूप सोपे आहे. मशीन हॅक करूनच भाजप (BJP) निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही त्याबरोबरीने केली जाते. मात्र, आता ठाकरे गटाच्या माजी खासदाराने ईव्हीएम मशीन या सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून […]
-
Ajit Pawar : सरकारने काय-काय केलं बंद ? ; संतापलेल्या अजितदादांनी सभागृहात यादीच वाचली
मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी सरकारकडून सुरू असलेल्या नियमबाह्य कामकाजावर हल्लाबोल केला. अलीकडच्या काळात विधीमंडळातील बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. सरकारने कोणकोणते कामकाज बंद केले याची […]
-
व्हीपच्या भांडणावर उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, व्हीप फक्त..
Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. यावेळचे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेना (Shiv Sena) आमदारांना व्हीप बजावला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते […]
-
मराठीसाठी मुख्यमंत्री करणार दिल्लीवारी; अभिजात दर्जासाठी मोदींना भेटणार
Mumbai : मराठी भाषा (Marathi Language) जुनी भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र ही मागणी अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव […]
-
अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच, पडळकरांनी ठणकावले !
Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]
-
केजरीवालांचा भाजपला इशारा.. ‘सीबीआय’ला नको होती सिसोदियांची अटक; भाजपला चूक पडणार महागात
Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही […]










