- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
चोरमंडळ म्हणताच सत्ताधाऱ्यांचा संताप; राऊतांविरुद्ध हक्कभंगाची चाल
Sanjay Raut : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. या […]
-
‘महाराष्ट्राची बत्ती गूल.. खोके सरकारचे खिसे फूल’ ; गॅस दरवाढ वीजतोडणीविरोधात विरोधकांचा हल्लाबोल
Mahrashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी (Maharashtra Budget) आणि विरोधकांत गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा (Onion) आणि कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशी गॅस दरवाढ (Gas Price Hike) आणि वीज तोडणीच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हेही वाचा : गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी […]
-
उद्धव ठाकरेंकडे राहिलेत चार कुत्रे त्यापैकी तू.. चिडलेल्या राणेंची जाधवांवर जहरी टीका
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राणे यांच्यात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे.जाधव यांनी एका सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात ते म्हणतात, की भास्कर […]
-
हे तर भाजपचे दबावतंत्र.. कसब्यातील ‘त्या’ प्रकारावर सुषमा अंधारे संतापल्या
पुणे : कसबा पेठ (kasbaPeth Bypoll )मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या विजयाचे बॅनर निकालाआधीच झळकले. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की खरे तर या प्रकाराची दखल भाजप आणि निवडणूक आयोग या दोघांनीही घेतली पाहिजे. कारण, निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत जो निकाल दिला आहे. त्यामुळे […]
-
संशयित आरोपी हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री.. पत्रकार वारिसे हत्येप्रकरणी अजितदादांना वेगळाच संशय
मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याकांडाचा मुद्दा मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजला. रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली. वारिसे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून रिफायनरीचे समर्थन करत होता. याबाबतचे बॅनरच पवार यांनी सभागृहात दाखवले. या हत्याप्रकरणाचा योग्य तपास करावा, पोलिसांवर […]
-
Gold Mines : लिथियमनंतर सोन्याची लॉटरी ! ओडिशातील तीन जिल्ह्यात सोन्याचे साठे
Gold Mines Found in India : जम्मू काश्मीरमध्ये लिथियमचे (Lithium) मोठे साठे सापडल्यानंतर आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. ओडिशा (Odisha) राज्यातील तीन जिल्ह्यात जमिनीखाली सोन्याचे मोठे साठे (Gold Mines Found in Odisha) असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण आणि ओडिशा सरकारच्या भूविज्ञान निर्देशालयाने सर्वेक्षण केले होते. या सर्वेमध्ये देवगड, क्योंइर आणि मयूरभंज या तीन […]
-
पडळकर हसले, म्हणाले ‘त्याला नंतर’.. सावंतांच्या टीकेला एका शब्दात उत्तर
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना तमासगीर असे संबोधत जोरदार टीका केली होती. या टीकेला आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी या मुद्द्यावर आधिक भाष्य करणे टाळले. सावंत यांनी केलेल्या टीकेवर त्यांना प्रश्न विचारला असता पडळकरांनी हसत ‘जाऊ द्या, त्याला नंतर ठोकू’ असे उत्तर […]
-
Maharashtra Budget Session : हक्कभंग आणाच.. चिडलेल्या फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद झाले. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाही विरोधकांची गोंधळ सुरू होता. विरोधक मुख्यमंत्री शिंदे यांना काही बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हते.गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कांद्यावरून हक्कभंग आणाच, […]
-
Rajasthan : अवघडंय राव.. काँग्रेसच्या राजस्थानातही 18 लाख बेरोजगार; सरकारनेच दिली माहिती
जयपूर : भाजप (BJP) सरकारच्या काळात देशात बेरोजगारी वाढल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) सरकार असलेल्या राज्यातही ही समस्या कायम आहे. काँग्रेसशासित राजस्थानात (Unemployment in Rajasthan) जवळपास 18.4 लाखांपेक्षा जास्त लोक बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारने या बेरोजगारांची नोंदणी केली असून यापैकी 1 लाख 90 हजार पात्र उमेदवारांना सरकारकडू बेरोजगारी भत्ता मिळत आहे. याबाबत […]
-
कांद्याचा मुद्दा राजकीय गुद्दा, विधीमंडळातही घमासान; मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केली घोषणा..
Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कांद्याच्या मुद्द्यावरून झाली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून आंदोलन केले. कांद्याला हमीभाव (Onion Price) मिळावा यासाठी हे आंदोलन होते. त्यानंतर सभागृहातही कांद्याचाच मुद्दा होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याच्या निर्यातीत सातत्य […]










