- Letsupp »
- Author
-
अगोदर क्लिनचीट आता टाळाटाळ! मुख्यमंत्री फडणवीसांनी निंबाळकरांना भेट नाकारली, नक्की काय घडलं?
या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरील संशय अधिक गडद झाला असला तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?
सद्य:स्थितीत या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर करणे शक्य नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने दिलं आहे.
-
मी केज अन् आष्टी मतदारसंघात…पंकजा मुंडे सुरेश धस यांना आव्हान देणार? मतदारसंघाबाबत मोठ वक्तव्य
मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता.
-
सोलापूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या पक्षाला खिंडार; ‘या’ दोन माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश
या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार.
-
बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळ मोकळं करावं; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
ठिय्या आंदोलनामुळं होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे. बच्चू कडूं काही आदेश दिले आहेत.
-
‘गाडीने उडवू’, भाजप महिला नेत्याला धमकावलं; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षासह आठ जणांवर गुन्हा
मोरे यांचे नाव प्राथमिक एफआयरमधून वगळण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर पोलिसांनी मंगळवारी मोरे यांचेसह अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
-
मोठी बातमी! जैन बोर्डिंग प्रकरण गाजवणाऱ्या रविंद्र धंगेकरांना कोर्टाचं समन्स, काय आहे प्रकरण?
धंगेकर यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये कोर्टानं न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरण लावून धरंलं.
-
मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, संपर्क कार्यालयाकडून महत्वाची माहिती
सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना लवकरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
-
फौजी’च्या दिग्दर्शक हनू राघवपुडी यांनी सांगितली प्रभासच्या भूमिकेबद्दल खास गोष्ट, घ्या जाणून नक्की काय आहे?
कर्ण यांसारख्या पौराणिक योद्ध्यांची नावेही दिसत आहेत. अलीकडील एका मुलाखतीत दिग्दर्शक हनू राघवपुडी यांनी यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले
-
ज्या केरळ स्टोरीला खोटी कहाणी म्हटले तीच कहाणी मुलीच्या आयुष्यात ठरली खरी; केरमधील धक्कादायक घटना
आता स्वतः पी. व्ही. भास्करन यांच्या मुलीलाच त्या जाळ्यात अडकले आहेत, ज्या गोष्टीचा आरोप त्यांनी या चित्रपटावर केला होता.









