- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय, या धडाकेबाज महिलेच्या हाती दिला तपास
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर काही पुरावे सादर करत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आता एसआयटी स्थापन केली.
-
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु; दराबाबत काय म्हणाले काळे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ चा गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत झाला.
-
गणेश काळे हत्याकांडात सर्वात मोठी अपडेट; घटनेनंतर पोलिसांना आरोपींबाबत मोठ यश
आंदेकर टोळीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. गोळ्या घालून नंतर गणेश काळेवर कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत.
-
मराठवाड्याला अतिवृष्टीचा चटका! विद्यापीठाच्या विद्या परिषदेने महाविद्यालयातील शुल्कवाढीचा प्रस्ताव फेटाळला
विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात पार पडली.
-
प्रणित मोरे आऊट, रुग्णालयात दाखल; Bigg Boss 19 मध्ये काय घडलं?
प्रणित मोरे तब्येतीच्या कारणाने ‘बिग बॉस 19’मधून बाहेर पडला असल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
-
केरळच्या डाव्या सरकारला मोठ यश! ‘अत्यंत गरिबी’ दूर करणारे ठरले देशातील पहिले राज्य, मुख्यमंत्र्यांची घोषणा
पिनारायी सरकारने राज्यातील अत्यंत गरिबी दूर करण्यासाठी 2021 मध्ये अत्यंत गरिबी निर्मूलन प्रकल्प (ईपीएपी) सुरू केला.
-
मग तुम्हाला आडवलंय कुणी?…., सत्याचा मोर्चामधून राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला थेट सवाल
या मोर्चात हजारो लोकांसह राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
-
अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून, निवडणूक आयोगाला दिला गर्भित इशारा
या मोर्चामध्ये पायी चालत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई सुरू झाली.
-
निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा मोर्चा; वाचा विशेष सूचना अन् कोणता आहे मार्ग?
उद्या मुंबईत महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर काही पक्ष संघटना एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत.
-
यांनी देशाचे तुकडे केले; आरएसएसवर बंदी घालायला हवी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचं मोठ वक्तव्य
पंतप्रधान नेहमी म्हणतात, मी केलं, मी बनवलं. पण देश एका व्यक्तीने नाही तर सर्वांच्या प्रयत्नांनी चालतो. पंतप्रधान आणि नेते येतात-जातात.









