- Letsupp »
- Author
-
भाजप नेते अनुराग ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र मागण्याची निवडणूक आयोगत हिंमत आहे का?- संजय राऊत
शिवसेना नेते राऊत यांनी आयोगावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आणि ८० कोटी जनता अॅफिडेव्हीट द्यायला तयार असल्याचे म्हटले.
-
नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; लोक साखरझोपेत असताना आभाळ फाटलं, अनेक लोक अडकले
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
-
उपराष्ट्रपतीपदासाठी सीपी राधाकृष्णन का?, तामिळनाडू विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं ‘दक्षिण’ राजकारण
सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी एनडीएने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.
-
तीन दिवसांपासून मुंबईत कोसळधारा कायम; हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कलसह अनेक भाग जल’मय
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
-
राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.
-
बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, ठाकरे बंधू रिंगणात, महायुतीला फटका बसणार?
आगमी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे.
-
Todays Horoscope : आजचे राशीभविष्य; आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमचे तारे काय म्हणत आहेत
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
मरण झालं स्वस्त! इस्रायल अन् गाझा संघर्ष पेटलेलाच, 22 महिन्यांत तब्बल 62000 लोकांचा मृत्यू
गाझा पट्टीत झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. इस्रायली हल्ल्यांमुळे येथील नागरिकांचे जीवन नरकासारखे बनले आहे.
-
बिहारमध्ये राहुल गांधींची मत हक्क यात्रा; ‘मत चोर गादी सोड’च्या गगनभेदी घोषणा, वाचा किती दिवस आहे यात्रा?
सासाराममधील सुआरा विमानतळ मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संबोधीत केलं.
-
निवडणूक आयोगाने भाजपची स्क्रिप्ट खाली मान घालून वाचली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा थेट घणाघात
आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं.









