- Letsupp »
- Author
-
एआयएमआयएमने राष्ट्रीय पक्षालाही टाकलं मागं; बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट
ध्या कल ज्याप्रमाणे समोर येत आहे. त्यावरून काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आरजेडीसह महाआघाडी केली होती.
-
महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही लाडक्या बहिणींचा जलवा; एनडीए बंपर बहुमताच्या उंबरठ्यावर
बिहार विधानसा निवडणुकांमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. त्याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे बघायला मिळाले आहे.
-
हा धक्का नाही! भाजप अन् निवडणूक आयोग यांचं हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं… राऊतांची बिहार निकालांवर पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळी सुद्धा असेच निकाल लागले होते. महायुतीने क्लीन स्वीप करत एकतर्फी विजय मिळवलेला.
-
पहिल्यांदाच निवडणूक लढवणारी मैथिली ठाकूर मतमोजणीत पुढे…, काय आहे सध्या स्थिती?
मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून पाहतेय, काही काऊंटिग एजेंट्स सुद्धा सांगतायत की अलीनगर विधानसभा मतदारसंघातून मी आघाडीवर आहे.
-
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर बिहार निवडणुकीत फेल; अनेक उमेदवार डिपॉझिट जप्तच्या वाटेवर
जन सुराज पार्टीने सर्वच्या सर्व 243 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण त्यांच्या काही उमेदवारांनी निवडणुकीच मैदान सोडलं.
-
मोठी बातमी! एमसीएच्या उपाध्यक्षपदी शरद पवारांचा हुकमी एक्का, नितीश रेड्डींचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमसीएच्या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.
-
पुणे जिल्हा हादरला! पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांकडून केला गोळीबार, व्यावसायिकाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी काय थांबता थांबेना रोज घटनामध्ये वाढ होते. पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रांनी एका व्यावसायिकावर गोळीबार केला आहे.
-
पावसाचा निरोप थंडीचं आगमन! मराठवाड्यात कडाक्याची थंडी, हवामान अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
-
मोठी बातमी! स्फोटने दिल्ली हादरलेली असतानाच मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी
इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे.
-
PCMC मध्ये दादा अन् पवार करणार महायुतीचा ‘गेम’; खास मोहऱ्यानेच बातमी फोडली
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.









