- Letsupp »
- Author
-
सरन्यायाधिश गवईंनी इतकं मनावर घेतलं की थेट तारीखच ठरवली, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला किस्सा
काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं होत की, कोल्हापूर किंवा पुण्यात सर्कीट बेंच असावं असं चाललं होत.
-
बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना; महिला सरपंचाला अश्लील भाषेत शिवीगाळ
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
-
निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ आरोपांची चिरफाड; SIR’ ते मत चोरीवर दिलं थेट उत्तर
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
-
आम्ही कुठल्या पक्षासाठी काम करत नाही; मतचोरी म्हणणं संविधानाचा अपमान, निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले
आज ज्या पद्धतीने आरोप केले गेले ते पाहता लक्षात येत की हे आरोप करत असले तरी, सत्यता त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.
-
बिहार निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला; 50 टक्के आरक्षणावर मोठं भाकीत
राहुल गांधींनी देशभरात मत चोरीवरून रान पेटवलं आहे. आज ते बिहारमध्ये आहेत. ओट चोरी झाली असं म्हणत त्यांनी वातावरण तापलं आहे.
-
वसंत दादा पाटलांचं सरकार का पाडलं?, स्वत: शरद पवारांनीच केला मोठा खुलासा
वारंवार शरद पवार यांच्यावर वसंत दादा पाटलांचं तुम्ही सरकार पाडलं असा आरोप होतो. त्यावर आज त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.
-
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये तब्बल तीन तास बैठक, भारताची दिली पहिली प्रतिक्रिया
Russia Ukraine War : भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीचं स्वागत केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपण्याची जग वाट पाहात (Ukraine) असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. युक्रेनमधील आमच्या मित्रांना शांती, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्याच्या शुभेच्छा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. फेब्रुवारी […]
-
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी; अंबानी मध्ये पडले नसते तर नाईक, शिंदे गट अन् भाजपमध्ये कलगीतुरा
गणेश नाईकांना पालकमंत्री पदाची लॉटरी मुकेश अंबानीमुळं लागली आहे. असा खळबळजनक दावा शिंदे गटाने केला आहे.....
-
मुंबईत ४०-५० मजली इमारतीत मराठी माणूस कुठय?; मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवारांचा वार
मुंबई आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वादात शरद पवारांनीही उडी मारली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
-
मुंबईत दहीहंडी उत्सवाला शेवटी गालबोट लागलच; मानखुर्दमध्ये रोप बांधताना गोविंदाचा मृत्यू
मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून बाल गोविंदा पथकातील लहानग्या गोविंदाला जीव गमवावा लागला.









