नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.
पुणे व शिरुर लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी ११ मे ते १३ मे पर्यंत जमावबंदी केली केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा दहा वर्षांनंतर उद्या निकाल लागण्याची शक्यता आहे.
भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरण झाली. आज सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरून ७२,४०० च्या खाली आला. तर निफ्टी २२ हजारांच्या खाली आला
उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तुतारीचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप केला आहे. आपल्याकडे व्हिडिओ आहेत असंही ते म्हणाले.
देशभरात गर्मी वाढत असताना अनेक शहरांत अवकाळी पाऊसही होत आहे. आज बंगळुरू शहरात पाऊस झाला. पुढील काही दिवस पाऊस होण्याच अंदाज आहे.
नाशिक येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली.
रावसाहेब दानवे हे मराठवाड्याची शान आहेत. त्यांना आपण सहाव्यांदा निवडून द्या आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करू असं प्रचारसभेत फडणवीस म्हणाले.
जालना लोकसभेचे उमेदवार प्रचार सभेत बोलताना म्हणाले केंद्रात जिंकलो तर लगेच गरम-गरम तव्यावर विधानसभेची पाळी भाजून घ्याली लागणार आहे.