- Letsupp »
- Author
-
चर्चेतून तोडगा काढा, युद्धाच्या मार्गाने जाणं योग्य नाही; जी7 देशांचं भारत-पाकिस्तानला आवाहन
संघर्ष, युद्ध याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा असंही जी७ देशांनी अधिकृत निवेदनात म्हटलंय. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान,
-
मला कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्त व्हायचय; भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयला कळवलं
विराट कोहलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सिरीजमध्ये विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक
-
पाकिस्तानचा भारताच्या २६ लोकेशनवर हल्ला; भारताकडून प्रतिउत्तरात ६ बॅलेस्टिक मिसाईल्स
भारताने 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तीन एअरबेसवर स्फोट झालेत. त्यानंतर पाकिस्तानकडून
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, शनिवारी तुमचे तारे काय म्हणतात, भाकित वाचा
आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या
-
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टेनिसपटू सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत; काय दिली प्रतिक्रिया ?
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले होते.
-
ATM : भारतात एटीएम बंद राहणार आहेत का?, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिली ‘ही’ माहिती
व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर पसरलेला हा दिशाभूल करणारा संदेश काही नागरिकांमध्ये नकळत भीती निर्माण करीत होता. मात्र, PIB
-
‘कांतारा 2’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ज्यूनियर अभिनेता एमएफ कपिलचं निधन, काय घडलं?
अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबाला 1 कोटी भरपाई देण्याची मागणी AICWA ने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्याकडे केली आहे.
-
दोन दिवसांत अन् कोल्हे ऊसात; पाकिस्तानने शरणागती पत्करली, जगाकडून कर्ज घेण्याची वेळ
पाकिस्तानच्या या मागणीनंतर जगभरातून त्यावर टीका होऊ लागली. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने म्हटलं आहे की
-
Video : अंगावरची ओली हळद अन् हातावर रंगलेली मेहंदी; लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी ‘जवान’ बॉर्डरवर…
मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने
-
भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानचा शहाणपणा; सायबर हल्ल्याचा डाव, ‘या’ प्रोफाईल ‘डेंजर’
भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने









