गाझा पट्टीत झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. इस्रायली हल्ल्यांमुळे येथील नागरिकांचे जीवन नरकासारखे बनले आहे.
सासाराममधील सुआरा विमानतळ मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी संबोधीत केलं.
आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं.
काही दिवसांपूर्वी माझ्याकडं एक शिष्टमंडळ आलं होत की, कोल्हापूर किंवा पुण्यात सर्कीट बेंच असावं असं चाललं होत.
आरणविहरा गावाच्या सरपंच यांचे पती अण्णा शिरसाठ हे १३ ऑगस्ट रोजी गावातील काही नागरिकांसोबत विकासकामांवर चर्चा करत होते.
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
आज ज्या पद्धतीने आरोप केले गेले ते पाहता लक्षात येत की हे आरोप करत असले तरी, सत्यता त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.
राहुल गांधींनी देशभरात मत चोरीवरून रान पेटवलं आहे. आज ते बिहारमध्ये आहेत. ओट चोरी झाली असं म्हणत त्यांनी वातावरण तापलं आहे.
वारंवार शरद पवार यांच्यावर वसंत दादा पाटलांचं तुम्ही सरकार पाडलं असा आरोप होतो. त्यावर आज त्यांनी स्वत: खुलासा केला आहे.
Russia Ukraine War : भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीचं स्वागत केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपण्याची जग वाट पाहात (Ukraine) असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. युक्रेनमधील आमच्या मित्रांना शांती, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्याच्या शुभेच्छा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. फेब्रुवारी […]