- Letsupp »
- Author
-
आषाढी वारीत रोजगार हमी विभागाची ‘संवाद वारी’; मंत्री भरत गोगावले यांची उपक्रमाला भेट
मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘आनंदवारी’ भाविक सुविधा केंद्रालाही भेट दिली.
-
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींची पत्रकार परिषद; शिक्षण व्यवस्था, मोदी, शाह आणि RSS वर टीका
विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर स्पष्ट आणि दृश्यमान कारवाई झाली पाहिजे. या घटनेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आहे.
-
आमदार रोहित पवार यांनी घेतली जंतरमंतरवरील आंदोलकांची भेट, राहुल गांधींकडं केली ‘ही’ मोठी मागणी
विद्यार्थींनीवर होत असलेल्या लाठीचार्ज आणि हल्ल्यावरुन पोलिसांवरही रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
-
मोठी बातमी! मोदी सरकारचा मोठा निर्णय, NTA’चे तब्बल 47 अधिकारी बडतर्फ
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.
-
इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय व्हा; सरकारी योजनांचा प्रचार वाढवा; पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना सल्ला
तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी इन्स्टाग्राम हे सध्या सर्वाधिक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे.
-
RTI कार्यकर्ता, शोध पत्रकार ते CJP आंदोलनाचा चेहरा; कोण आहेत सौरभ दास?
वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासून त्यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून विविध सरकारी विभागांकडून माहिती मिळवण्यास सुरुवात केली.
-
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला केला?, विद्यार्थ्याचं शर्ट काढून दावखवत राहुल गांधींचा सरकारवर घणाघात
राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पुन्हा एकदा नीट पेपरफुटी प्रकरणावरून निशाणा साधला आहे.
-
लोकेशनची माहिती न दिल्याने ऑलिम्पियन जूडोपटू तुलिका मान निलंबित; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार
तुलिका मान गेल्या दशकभरापासून भारतीय जूडोमधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.
-
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा उद्या राजीनामा होणारच?, सीजेपीच्या दोन मागण्या मान्य
कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यात नुकताच बैठक पार पडली. सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर बाहेर आल्यावर साैरभ दास यांनी माध्यमांशी संवाद साधला.
-
Video : …तर नेपाळपेक्षा भयानक परिस्थिती होणार, ज्येष्ठ पत्रकार वागळे संतापले, पहा वादळी मुलाखत
पहिल्यांदाच शिक्षणाचा मुद्दा आला, राम मंदिल, हिंदु, मुस्लिम हा मुद्दा नाही. 21 मुलांनी आत्महत्या केली तरी हे लोकांना लाज नाही असा घणाघात वागळे यांनी केलाय.









