- Letsupp »
- Author
-
RSS Workers : आरएसएस कार्यालयावर पोलिसांचा छापा; संघटनेच्या अनेक प्रचारकांना केली अटक
कर्नाटकमध्ये आरएसएस कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला असून संघटनेच्या अनेक प्रचारकांना अटक करण्यात आली आहे.
-
नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; आयसीयूमध्ये उपचार सुरू, मुलगी निलोफरही घटनेत जखमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
-
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्यातील मतदान होत आहे. यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने तयारी केली आहे.
-
Hashtag Tadeo Lagnam : आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी; २० डिसेंबरला उडगडणार ‘हे’ गुपित
'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
-
Accident : पुण्यात तर्राट वाहनचालकाचा प्रताप; थेट चंद्रकांतदादांच्या गाडीलाच ठोकलं
काल रात्री बारा वाजताच्या सुमारास ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनेतून घडलेल्या अपघातामधून चंद्रकांत पाटील थोडक्यात वाचले.
-
जरांगे पाटील तथ्थ सोडून बोलत असल्याचं समाजाला समजतय; चंद्रकांत पाटील यांची आरक्षणावर प्रतिक्रिया
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गणेश विसर्जनावर आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
आरक्षण न मिळाल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार; जरांगे पाटील सहाव्यांदा बसले उपोषणाला
सत्ताधारी पक्षाने समाजाची नाराजी ओढवून घेऊ नये, राजकीय भाषा बोलू नये. लवकर मराठा समाजाला आरक्षण द्याव म्हणत जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले
-
‘कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं’; शरद पवारांवर पत्रातून वार, बारामतीत ‘गब्बर’च्या व्हायरल पत्राने वादळ
कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली एक पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल होत आहे. या पत्रातून थेट शरद पवारांना टार्गेट केल गेलय
-
इंग्रजांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतही पारतंत्र्य होत; वाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता.
-
‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’; आज गणरायाला धुमधडाक्यात निरोप, प्रशासनही सज्ज
गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मोठ्या उत्सहात, आनंदात सेवा करत आज त्याला सर्वत्र भावपूर्ण निरोद देण्यात येणार आहे. प्रशासनही सज्ज आहे.









