- Letsupp »
- Author
-
शेख हसीनांच्या राजवटीचा अंत! कोण आहे नाहिद इस्लाम?, बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच चेहरा
नाहिद इस्लाम, बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनातील नेतृत्व करणारं प्रमुख नाव.
-
RTE Admission: ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ; अर्ज पडताळणी वेळखाऊ, पालकांना दिलासा
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चितीची मुदत वाढवण्यात आली आहे.
-
बांगलादोशातून शेख हसीना भारतात; प्रवेशापूर्वी 2 राफेल होते अलर्टवर, कसा ठरला हिंडन एअरबेसचा मार्ग?
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत.
-
Avinash Sable: महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं करुन दाखवलं; अविनाश साबळेची स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक
पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत अविनाश साबळेची धडक. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
-
Video: बांगलादेशमध्ये हिसांचाराचं रौद्र रूप; आंदोलकांनी माजी कर्णधाराचं घर पेटवलं; व्हिडिओ व्हायरलं
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. त्यामध्ये घर जळून खाक झालं.
-
राजकीय निवृत्तीची घोषणा प्रकाश सोळंकेंची अन् चर्चा सुरू झाली शरद पवारांची; काय आहे कनेक्शन?
प्रकाश सोळंके यांनी आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, आपला राजकीय वारसदारही त्यांनी यावेळी जाहीर केला.
-
Marriage: सरकारकडून महत्त्वाचा आदेश जारी; बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे
बालविवाह रोखण्याची जबाबदारी सरकारने आता ग्राम पंचायतींकडे सोपवली आहे. त्याबाबत आद्यादेश काढाल आहे. कायदा लागू होणे बाकी आहे.
-
शिवसैनिकांच्या दृष्टीने खरा शिवसेना पक्ष कुणाकडं?, डॉ. प्रकाश आंबेडकरांनी एकदम थेटच सांगितलं
शिवसेना पक्ष कुणाचा यावरून गेली अनेक दिवसांपासून कोर्टात वाद सुरू आहे. त्यावर आता वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.
-
सरकारने कुठलाही विचार न करता राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे, असं का म्हणाले प्रकाश आंबेडकर?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणावर मोठ भाष्य केल्यानंतर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.
-
…त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही; असं का म्हणाले राज ठाकरे? काय आहे त्यांची योजना?
सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडली आहेत.









