- Letsupp »
- Author
-
Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा… आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया
सुवर्ण मिळालं नाही याबाबत कसलीही खंत नाही. नीरजने सुवर्ण जिंकलं नसलं तरी नदीम देखील आमचाच मुलगा आहे असं नीरज चोप्राच्या आई म्हणाल्या.
-
Assembly Elections 2024 : मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर; वाचा, कोण कुठून उतरणार मैदानात?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रा सुरु असून, त्यांनी मनसेच्या तिसऱ्या विधानसभा उमेदवाराची घोषणा केली.
-
विनेश फोगाटचं वजन काल 50 किलो मग आज जास्त कसं? 10 चक्रावून टाकणारे मुद्दे
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्यानं अपात्र केल. त्यानंतर काय कमी राहिलं याची चर्चा सुरू झाली.
-
Vinesh Phogat: नखं कापली केस कापली अन् रक्तसुद्धा काढलं; मात्र, वजन प्रकारात विनेशची हार
नखे कापली केस अन् रक्तसुद्धा काढलं; अनेक प्रयत्न करूनही वजन प्रकारात विनेश फोगाटची हार झाली. त्यामुळे हा भारताला मोठा धक्का आहे.
-
बांगलादेश हिंसाचारात आवामी लीग टार्गेट; शेख हसीना यांच्या पक्षाच्या सुमारे २९ नेत्यांचे मृतदेह सापडले
बांगलादेशातील हिंसाचारात देशातील अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या किमान 29 नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत.
-
मुंबईतील प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गट आमने सामने; धनुष्यबाण चिन्ह हटवल्याने तुफान राडा
प्रभादेवी परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा एकदा आमने-सामने
-
Mohammad Yunus: बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन, अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस नेतृत्व करणार
र्थतज्ज्ञ मोहम्मद यूनुस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख झाले. तिन्ही सेनाप्रमुख आणि विद्यार्थांनी हा निर्णय घेतला.
-
आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील; सत्ता मराठ्यांचीच येणार, जरांगे पाटील पुन्हा गरजले
विधानसभा निवडणुकीत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचं नाही.
-
Koyna Dam: कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग बंद; धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला
गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो ४० हजारवर आणण्यात आला होता.
-
‘तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका’; जरांगे पाटलांची भेट घेतल्यावर भूमिका स्पष्ट करणार -राज ठाकरे
माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. मला या गोष्टी जरांगेंशी बोलू द्या, तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका असं राज ठाकरे म्हणाले आहेत.









