माझ्यावर जबाबदारी असल्याने मी संयम राखतो, नाहीतर एक-दोघांना माझा दणका माहित हायं, अशा शब्दांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी सुनावलं.
याबाबत रोहित आखाडेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये तो संतोष धुमाळ गँगसोबत होता. त्यावेळी एका गुन्ह्यात त्याला अटक झाली होती.
राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही.
त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.
धर्मगुरू धर्मानंद महाराज यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला. प्रतीक्षा लोणकर मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या.
पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, आता सुरवात झालेली आहे
मला त्या निवडणुकीचा शंभर टक्के फायदा झाला. माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते.
व्हाइट हाऊसने टीका केली आहे. 'नोबेल समितीने मचाडो यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिलं आहे.