देशात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, हवामान विभागाकडून अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बीडमध्ये संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसंच, मराठ्यांच्या पोरांना डिवचले तर मी सोडणार नाही.
हिंजवडी आयटी पार्क येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात अंदाजे 400 ते 500 आय.टी फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची फसवणूक झाली.
कर्नाटकमध्ये एक प्रकरण ईडीने उघडकीस आणलं आहे. यात काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यवधींची माया आढळून आली आहे...
मत चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत, याला उत्तर देताना अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी अजून तरी दोन वर्षांचा अवधी शिल्लक आहे. पण या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे.
काश्मीरमधील लाल चौकात २०२३ पासून दीड आणि पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. असं पुनीत बालण यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणार आहे,
राज्यभरातील मराठा समाजाच्या बांधवांना घेऊन ते येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्यांच्या या मोर्चात हजारो मराठा
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. येथे किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे...