- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र
Nana Patole on BJP : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी आध्यात्मिक कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका, अशी शिकवण होती. पण, आज भाजपच्या (BJP) राज्यात शेतकरी दररोज मरत आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणंघेणं नाही. अनेक पक्षांची सरकारं […]
-
प्रवास होणार वेगवान… अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल?
Atal Setu Bridge Toll : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 17,840 कोटी रुपये खर्च […]
-
मोदींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलणं टाळलं; संजय राऊत म्हणाले, ‘केवळ धर्माच्या नावावर…’
Sanjay Raut on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला (Kalaram temple) भेट दिली. याआधी त्यांनी नाशिकमध्ये रोड शोही केला. मात्र, मोदींच्या या दौऱ्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावून स्थानबध्द केलं. शिवाय, मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ब्र ही […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामाच्या भक्तीत तल्लीन, टाळ वाजवला, भजन केलं; पाहा फोटो
-
3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना मिळणार नाही सरकारी योजनांचा लाभ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Assam govt scheme : आसाममध्ये राज्य सरकारने (Assam the State Govt) लोकसंख्या नियंत्रणासाठी एक अनोखा पर्याय शोधला आहे. आसाम सरकारने सरकारी योजनांचा लाभ लहान कुटुंबांनाच देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी गुवाहाटी येथे ही माहिती दिली. आसाम सरकारने महिलांसाठी महिला उद्योजकता शोधनी योजना सुरू केली. या योजनेचा लाभ […]
-
रांजणगावच्या तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
Four children drowned while swimming : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या चारही मुलांचे वय 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी संभाजीनगरच्या वाळूज भागातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. मायक्रोसॉफ्टने Apple ला मागे सारलं! […]
-
2018 चे एबी फॉर्म शिंदे गटाला कसे चालले? नार्वेकर म्हणाले, ‘हे ठरवण्याचा मला…’
Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. त्यांच्या निकालामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगवाले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. दरम्यान, विरोधकांकडून […]
-
आंबेडकरांचं संविधान भाजपला मान्य नाही, 2024 ला सत्तेवर आले तर…; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. हा निकाल देतांना त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवला. दरम्यान, या निकालानंतर ठाकरे गटाने सडकून टीका केली. आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे […]
-
खळबळजनक! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या बॅनरवर ‘देशभक्त’ असा उल्लेख
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची अलीकडेच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, आता धनकवडी परिसरता मोहोळला श्रध्दांजली वाहणारे बॅनर (Sharad Mohol Banners) लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या श्रद्धांजलीसाठी लावलेल्या बॅनरवर मोहोळचा ‘देशभक्त’ असा उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोलापुरातील […]
-
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई ठरलं देशातील तिसरे स्वच्छ शहर
मुंबई: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार (Clean Survey Award) 2023 मध्ये महाराष्ट्राने (Maharashtra) देशात प्रथम क्रमांक पटकावला असून गुरुवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य […]









