- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
बोअरवेलमध्ये पडलेल्या ‘त्या’ चिमूरड्याचे प्राण वाचवण्यात अपयश
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला (रा चिडीया पुरा ता बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे या मुलाचे नाव असून तो एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता. सागरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्याला बाहेरही […]
-
शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार? सत्तासंघर्षावर आज सुनावणी
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी हे युक्तिवाद सादर करत आहे. दरम्यान सुप्रीम […]
-
पेन्शनचे टेन्शन…राज्य सरकारचे 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यात आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने बैठक देखील घेतली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आजपासून राज्य सरकारचे तब्बल 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहे. यामुळे […]
-
राष्ट्रवादीचे गटनेते शिंदे की खडसे? जयंत पाटलांची टोलेबाजी
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना एक मोठी चूक राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उघड केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत झालेली एक मोठी चूक समोर आणली आहे. राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे (Eknath […]
-
Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर तोडगा नाहीच, कर्मचारी संपावर ठाम
मुंबई : राज्यात सध्या जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी सरकारला धारेवर धरले जात आहे. यातच अनेक संघटना देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या आहेत. यावर तोडगा निघावा यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीनंतरही या समस्येवर कुठलाही तोडगा निघाला नाही […]
-
Sheetal Mhatre : चित्रा वाघ म्हणाल्या…शीतल तू लढत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत
मुंबई : शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा रॅलीमधील व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला आहे. यामुळे आता राजकारण तापले आहे. आता या वादात भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी उडी मारली आहे. शितलच्या व्हायरल व्हिडीओवरून वाघ म्हणाल्या, हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू […]
-
नॉट रिचेबल मुश्रीफ अखेर घरी परतले; ईडी चौकशीसाठी…
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे सध्या ईडीच्या चौकशांच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या कागल येथील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर आज चौकशीसाठी मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. यामुळे तर्कवितर्क लावले जात होते. यातच तब्बल 52 तासानंतर अखेर हसन मुश्रीफ हे […]
-
Budget session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून होतोय सुरू
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget session) दुसऱ्या टप्प्यास आजपासून सुरुवात होत आहे. दरम्यान आज विरोधक महागाई, फेडरल एजन्सींचा कथित गैरवापर, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा अदानी समुहाला झालेला खुलासा यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांचा डाव हाणून पाडण्याच्या तयारीत असेल. तसेच काँग्रेस नेते […]
-
ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देत भारतीय हॉकी संघाची विजयी खेळी
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने आपल्या तुफानी खेळाने भारताला विजय मिळवून दिला आहे. FIH प्रो लीग हॉकी सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलियाचा 5-4 ने धुव्वा उडवला आहे. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने 14, 15 आणि 56व्या मिनिटाला गोल करत हॅट्रिकची नोंद केली. आता भारत सोमवारी दुसऱ्या लेगच्या सामन्यात जर्मनीशी भिडणार […]
-
मुंबई ठरले देशातील सर्वाधिक ‘हॉटेस्ट’ शहर
मुंबई : मार्च महिना अर्धा संपत आला आहे आणि दुसरीकडे सूर्याने देखील आग ओकायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस आता उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यातच महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई शहरात सध्या स्थितीला सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. मुंबईचा पारा 39.04 अंशावर होता. हवामानाची नोंद करणाऱ्या सांताक्रुझ […]









