- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून होणार निवृत्त? ‘या’ खेळाडूने दिले संकेत
मुंबई : कॅप्टन कुल म्हणून नावाजलेला तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदाची टी 20 लीग स्पर्धा धोनीची अखेरची असणार आहे. त्यानंतर धोनी टी 20 लीग स्पर्धेतून निवृत्त होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन याने दिली आहे. धोनीने 2008 साली या स्पर्धेत एंट्री […]
-
नगर जिल्हा बॅंक : मते फुटल्याने राष्ट्रवादीत भांडणे… राजेंद्र फाळकेंच्या हकालपट्टीची मागणी!
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच झाली. अध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा अवघ्या एका मताने पराभव करत विजय मिळवला. दरम्यान या निवडणुकीत सदस्य फुटल्याने घुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व […]
-
OYO Founder : ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे 20 व्या मजल्यावरून पडून निधन
नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध OYO रूम चेनचे संस्थापक संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा आज दुपारी हरियाणातील गुरुग्राम येथे उंचावरून पडून मृत्यू झाला असल्याची महिती समोर आली आहे. मिळालेल्या महितीनुसार उंचीवरुन पडल्यामूळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची महिती खुद्द रितेश अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा पोलिसांकडून आधिक तपास केला […]
-
मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, 17 मार्चपर्यंत ईडी कोठडी
नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांना आता 17 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांच्या चौकशीसाठी ईडीने न्यायालयाकडे 10 दिवसांची कोठडी मागितली, परंतु न्यायालयाने केवळ 7 दिवसांची कोठडी मंजूर केली. मात्र यामुळे […]
-
उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ पेय नक्की घ्यावी
मुंबई : उन्हाळा सुरु झाला असून अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवणे देखील महत्तवाचे असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही पेयाबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या साह्याने तुम्ही शरीराला डिहायड्रेट ठेऊ शकतात. उन्हाळ्याच्या या ऋतूत तुम्ही अनेक प्रकारच्या फळांचे ज्युस पिऊ शकतात. यामध्ये तुम्ही टरबूज, किवी, संत्री, स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा देखील समावेश करू […]
-
शिळ्या अन्नातून विषबाधा, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
अहमदनगर : आहार योग्य असेल तर शरीरासाठी उत्तम अन्यथा शिळे अन्न जीवघेणे देखील ठरु शकते असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. तालुक्यातील टाकळी काझी येथे एकाच कुटुंबातील तीन मुलांना अन्नातून विषबाधा झाली. त्यातील दोन बालकांचा मृत्यू झाला असून एक मुलावर उपचार सुरू आहेत. या घटनेमूळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आधिक महिती अशी की, […]
-
नामांतराबरोबरच महागाई, रोजगार हे प्रश्नही महत्त्वाचे; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
अहमदनगर : संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण याचा विषय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असतानाच त्यावेळेला घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे […]
-
शेतकरी राज्यकर्त्यांची खुर्ची उचकटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही
अहमदनगर : राज्यात नुकताच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी सत्ता संघर्षात व्यस्त आहे. मात्र शेतकरी राज्यकर्त्यांची खुर्ची उचकटून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित […]
-
अर्थसंकल्प सादर करण्याचे देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होणार पुर्ण
मुंबई : (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी) राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा हा पाहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू नेते आहे. विशेषता अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्यावरची मांडणी ते ज्यापद्धतीने करतात ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असायची. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी देखील खाजगी संस्थेमार्फत राज्याची आर्थिक परिस्थिती समजावून सांगणे. […]
-
समस्त माता-भगिनींचा आपल्याला अभिमान; अजित पवारांनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली वारसा आजची स्त्रीशक्तीही समर्थ आणि यशस्वीपणे पुढे नेत आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. पुढे बोलताना अजित पवार […]









