- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?
मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यामागे ईडीचे सत्र सुरु आहे. यातच सध्या ईडीच्या रडारवर माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे आहे. नुकतीच ईडीकडून त्यांची नऊ तास कसून चौकशी देखील झाली आहे. दरम्यान आज मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईवर सध्या मुश्रीफांनी कोणतेही […]
-
बारामतीचे पार्सल परत पाठवा, विखेंचे आव्हान… त्याला रोहित पवारांचे थेट उत्तर
अहमदनगर : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आज भाजपकडून कर्जतमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यातच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थेट आमदार रोहित पवार यांच्यवा निशाणा साधला. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बारामतीचे पार्सल परत पाठवा असे आवाहन विखे यांनी कर्जतकरांना केले आहे. विखेंच्या याच वक्तव्याला आमदार रोहित पवार यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध […]
-
हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार, कालीचरण महाराजांचे परखड वक्तव्य
पुणे : दुष्ट प्रवृत्तींच्या संहारासाठी हिंसा आवश्यक आहे, असे हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळेच हिंदूंचे सर्व देवी-देवताही हिंसक आहेत. हिंदू सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदू धर्माला मारक आहे. हिंसा हाच हिंदू धर्माचा आधार आहे, असे परखड मत कालीचरण महाराज यांनी केले. धर्मजागरण सभेच्या निमित्ताने कालीचरण महाराज पुण्यात आले होते. या सभेच्या आधी त्यांनी पत्रकारांशी मुक्त […]
-
गोदावरी नदीपाञात बुडून तिघांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरु
अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या कायगांव टोका प्रवरासंगम (ता.नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रात कावडीने श्रीक्षेञ मढी येथे देवाला पाणी घेवून जाण्यासाठी प्रवरासंगम येथे आलेले पालखेड (ता.वैजापूर) येथील चार जण गोदावरी नदीमध्ये उतरलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाल्याची दुर्देवी घटना शनिवार (दि.११) रोजी दुपारी घडली आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्यावतीने गोदावरी नदीपाञात […]
-
शाळेत खोटा इतिहास शिकवला जातोय, शिक्षण पद्धतीवर कालीचरण महाराजांची टीका
पुणे : आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे कालीचरण महाराज (Kalicharan maharaj) यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. पुण्यात बोलताना कालीचरण यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. शाळेत खोटा इतिहास शिकवला जात आहे. धर्माच्या ज्ञानाचा प्रसार केला जात नसल्याने ही परिस्थिती ओढवली जात आहे. केवळ, रामायण, महाभारत यावरच न थांबता शाळेच्या […]
-
नितेश राणे तर तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा
मुंबई : नेहमी ठाकरे गटावर निशाणा साधणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राणे यांनी राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी केली. यावर काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही. आमच्या नेत्यांबद्दल विचार […]
-
रात्री झोपण्याआधी ‘या’ पदार्थांचे सेवन करणे टाळा, अन्यथा येतील अडचणी
मुंबई : निरोगी शरीरासाठी आहार हा महत्वाचा आहे तशीच झोप देखील महत्वाची आहे. यातच जर आवश्यक झोप न मिळाल्यास शरीराक समस्या उद्भवतात. यामध्ये डोके दुखणे, पित्ताचा त्रास सुरु होणे, आदी समस्या उद्भवतात. यासाठी डॉक्टर योग्य वेळेत झोपण्याचा सल्ला देतात. मात्र अनेकांना लवकर झोप येत नसल्याने या समस्यांना सामोरे लावे जागते. झोप न येण्यामागे अनेक कारणे […]
-
मोदींच्या हुकूमशाही कारभारामुळे देश आर्थिक संकटात, पटोलेंनी लगावला टोला
मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समुहाच्या घोटाळ्याच्या चौकशीवरुन कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. यातच केंद्रातील मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) एलआयसीमधील (LIC) कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा […]
-
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास
पुणे : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील गाभारा व सभा मंडप काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवण्यात आले होते. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास […]
-
प्रेक्षकांचे लज्जास्पद कृत्य, शमीला पाहताच लगावले ‘जय श्रीराम’चे नारे
मुंबई : भारत व ऑस्ट्रलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे हा सामना सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावजलेले अहमदाबाद येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जातो आहे. मात्र या सामन्यात प्रेक्षकांकडून एक लज्जास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा मैदानावर […]







