India Pakistan Tensions Air India Indigo Cancel Flights : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथील घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या कालावधीनंतर युद्धबंदी जाहीर (India Pakistan Tensions) करण्यात आली. सध्या सीमेवर शांतता आहे पण पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाहीये. संभाव्य धोके लक्षात घेता, भारत अजूनही सतर्क स्थितीत आहे. कंपन्यांनी सीमावर्ती भागातून जाणाऱ्या विमानांसाठी एक नवीन […]
या करारात अमेरिकेने मदत केली आहे आणि दोन्ही देशांना मदत करण्यास तयार आहे, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर
PM Modi : भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यास सडेतोड उत्तर देणार, अणु हल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. असा इशारा ऑपरेशन सिंदूरनंतर
भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. यापुढे न्यूक्लिअर
PM Modi Address To Nation : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
बैठकीत भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे ते २३ मे या कालावधीत १० दिवसांची तिरंगा यात्रा