- Letsupp »
- international
विदेश
-
Jacinda Ardern Resignation : जगातील सर्वात तरुण पंतप्रधानाचा राजीनामा; राजीनाम्याचं कारण ‘हे’ सांगितलं
नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. राजीनाम्याची घोषणा करताना त्या म्हणाल्या की, त्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा देतील. विविध मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार जसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की मी निवडणूक लढणार नाही पण मला माहित आहे न्यूझीलंडच्या मतदारांना प्रभावित करणारे मुद्दे कोणते आहेत आणि कोणते […]
-
Microsoft Employee : माइक्रोसॉफ्टच्या 10 हजार कर्मचाऱ्यांवर संक्रांत
नवी दिल्ली : मंदीच्या भीतीने मायक्रोसॉफ्ट या दिग्गज कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. कंपनीचा घटता महसूल ही मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या आधी Amazon, Salesforce सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतातील स्टार्टअप कंपनी शेअरचॅटनेही 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, आर्थिक […]
-
AAP MLA Goyal : विधानसभेत नोटांचे बंडल घेऊन पोहचले आमदार, लाच म्हणून पैसे दिल्याचा आरोप
नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने दिल्ली विधानसभेत थेट नोटांचे बंडल दाखवून त्यांना लाच दिले जात असल्याचा गौम्यस्फोट केला आहे. दिल्लीतील रिठाला विधानसभा मतदारसंघाचे आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी नोटांचे बंडल विधानसभेत फिरवत त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील आंबेडकर हॉस्पिटलमध्ये काही लोक पैसे घेऊन नोकऱ्या देत […]
-
Assembly Elections : नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील विधानसभेच्या निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला आणि नागालँड-मेघालयात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. नागालँड, मेघालय आणि त्रिपुराच्या विधानसभांचा पाच वर्षांचा […]
-
Hindi Language :भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे का नाही? समजून घ्या थोडक्यात
पुणे : 14 सप्टेंबर 1949 मध्ये हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला. भाषांवरून वाद होतात, तेव्हा तुम्हाला कधी ना कधी कुणी ना कुणीतरी सांगितलं असेल की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. यावर तर्कही सांगितला जातो की भारतात जवळपास 40 टकक्यांपेक्षा जास्त लोक अशी आहे जी हिंदी बोलतात. पण केवळ 40 टक्के लोक हे हिंदी बोलते म्हणून […]
-
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चकमक, चेकपोस्टवर आलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घडना जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये घडलीय. बडगाममध्ये दोन दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय लष्करी जवान आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन्ही दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. ही चकमक एसएसपी कार्यालयाजवळ झालीय. अरबाज मीर आणि पुलवामाचा शाहिद शेख अशी त्यांची नावे आहेत. ते लष्कर या दहशतवादी संघटनेशी संबंधित […]










