Ahmednagar News : अहमदनगर शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या जीवघेणा हल्ल्याच्या घटना थांबल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, नगर शहरानंतर आता भिंगार शहरातही जीवघेणा हल्ला घडवून आणण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. भिंगार शहरातील विजयलाईन परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. बाराबाभळी परिसरस्थित असलेल्या 7 गुंठे जमीनीप्रकरणी हा वाद झाल्याची माहिती […]
Sangram Jagtap : काही दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar)शहरात गुन्हेगारीनं (Crime)डोकं वर काढलं आहे. आता याच प्रश्नावरून नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap)चांगलेच संतापले आहेत. आमदार जगतापांनी थेट पोलीस अधीक्षक(Superintendent of Police) कार्यालयात जाऊन थेट पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शहरात […]
Jayakwadi Dam : मराठवाडा प्रश्नात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. जायकवाडीच्या पाण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. मराठवाडा असोशिएन आणि माजी […]
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification) आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच या वकिलांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. व्हीप प्रकरणात ठाकरे गटाच्यावतीने सर्व कागदपत्रे आजच सादर करण्यात आली तर शिंदे गटाला […]
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे […]
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता […]